दहावीचा शेवटचा पेपर आता 15 एप्रिलनंतर होणार !
दहावीचा शेवटचा पेपर आता 15 एप्रिलनंतर होणार शिक्षण विभागानं दिली माहिती
आताच प्राप्त बातमी नुसार महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा उर्वरित भूगोलाचा पेपर आता 15 एप्रिलनंतर होणार असल्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाकडून प्रकाशित करण्यात आल्या आहेत. पहिले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पेपर संदर्भात 31 मार्चनंतर निर्णय घेण्यात येईल असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून म्हंटले होते. मात्र आता देशातील लॉकडाऊनच्या स्थितीवर हा पेपर 15 एप्रिलनंतर घेण्यात येईल असे शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकाद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents