MPSC राज्यसेवा सराव पेपर 02
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC राज्यसेवा सराव पेपर 02
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
MPSC राज्यसेवा सराव पेपर 02
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
| Average score |
|
| Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsपुढीलपैकी संगम साहित्यातील कवी कोण होते ते ओळखा
अ) टोलक पियर ब) वल्लवर
क) इलंगोअडिगल ड)सित्तलाईसित्तनूरCorrect
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या बौद्ध ग्रँथात सोळा महाजन पदांच्या उल्लेख आढळतो
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsपुढील दोन विधानांपैकी कोणते कोणते योग्य आहे
अ) आधुनिक मनुष्य इओसीन कालखंडात जन्मास आला.
ब) डायनोसोअर क्रिटेशियस कालावधीत नाहीसे झालेCorrect
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 points________ मात्र, अष्म युगानंतर लगेचच लोह युगाची सुरवात झाली आणि मध्यंतरीच्या काळातील ताम्र युगाच्या खुणाही सापडत नाही
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsसिंधू संस्कृतीत लोकांनी _______ पाळलेला होता किंवा नाही या बद्दल शंका आहेत
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsपुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा
अ) चाणक्य
ब) विष्णुगुप्त
क) रामगुप्त
ड) कौटिल्य
इ) विष्णू शर्मा
फ) पक्षीण स्वामीCorrect
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsख्रिस्त पूर्व ३२३ मध्ये बॉबिलोन येथे अलेक्झांडरचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि_____ आणि _______ यांनी लोकांना परकीय आक्रमका विरुद्ध भडकवले
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsखालील विधाने वाचून उत्तरांचा योग्य पर्याय निवडा
प्राचीन काळात भारतीयांनी ग्रीक नाण्यांचे अनुकरण केले, कारण
अ) भारतीय नाण्यांचे वजन व आकार अनिशिच्त असे.
ब) ग्रीकांची नाणी आकर्षक होती.
क) ग्रीकांची नाणी निश्चित वजनाची होती.
ड) भारतीय नाणी अहतमुद्र पद्धतीची असतCorrect
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsअगदी सुरवातीची संस्कृत नाटके त्यांनी लिहिली ती ताडपत्रावर लिहिलेली हस्तलिखिते तुकडच्या स्वरूपात खरे तर आहे, व आशचर्याची गोष्ट म्हणजे ती गोबीच्या वाळवंटाच्या सीमेवरील तुर्फान या ठिकाणी सापडली. प्राचीन भारतातील हा कोणता लेखक आहे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsअजातशत्रू बाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) त्याचे नाव कुणीक सुद्धा होते
ब) तो हर्यक घराण्याच्या शेवटचा शासक होता
क) त्याच्या शासनकाळात राजगृह येथे प्रथम बौद्ध परीषद आयोजित केली गेली
ड) त्याने लिच्छवी राज्याला मागधामध्ये विलीन केलेCorrect
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsयोग्य कथन ओळखा
अ) काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत.
ब) काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाही,.Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) १९३५ च्या कायद्यांयवे उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते.
ब) अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले आहेत.
क) कॅनेडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले आहेCorrect
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsदोन विधाने पैकी कोणते चुकीचे आहे?
अ) घटनासमिती नंतर विधान समिती बनली जिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या हंगामी संसदेत झाले
बी) ज्या दिवशी साह्य होत त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती जो एक शकुन मानला गेला.Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या :
अ) ब्रटीश घटना हि अलिखित आहे.
ब) ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे.
क) ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे.Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या ‘मूलभूत चौकटीच्या’ तत्वातून _______व्यक्त होते.
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsभारतीय निधर्मीपणाला एक ‘मोझेक’ फ्रेम का म्हटले आहे?
अ) कारण त्यामध्ये अनेक धर्म व भाषा मानाने व स्वातंत्र्याने राहतात
ब) कारण त्यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक संमिश्रे संस्कृतीचा घटक होतात
क) सामान्य माणसाला ते एकत्र आणते
इ) कारण भारतात कोणत्याही धर्मला राज्य धर्माचे स्थान नाहीCorrect
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsखालील तरतुदी विचारात घ्या
अ) भारतीय राज्यघटना अनुच्छेद २१ नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य ‘कायद्याच्या योग्य प्रेक्रियेशिवाय’ हिरावून घेतले जाणार नाही.
ब) भारतीय राज्यघटना अनुच्छेद २० (२) नुसार कोणत्याहि व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिकवेळा खटला चालिवलेला जाणार नाही आणि एकापेक्षा अधिकवेळा शिक्षा दिली जाणार नाही.
क) भारतीय राज्यघटना अनुच्छेद १४ नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे सामान संरक्षण नाकारणार नाही.Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsयोग्य कथन ओळख
अ) नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांच्या उपभोग घेतात
बी) नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांच्या उपभोग घेतात
क) परकीय व्यक्ती राज्यमध्ये सर्व नागरिक अधिकारांच्या उपभोग घेतात
ड) परकीय व्यक्ती राज्यांमध्ये सर्व राजकीय अधिकारांच्या उपभोग घेतातCorrect
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे हि मूळ राज्यघटनेचा भाग न्हवती परंतु त्याच्या समावेश नंतर घटनादुरुस्ती द्वारे झालं
अ) उत्पनातील विषमता कमी करणे
ब) पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि बने व वन्य जीवसृष्टीचे रक्षण करणे
क) सामान कामांबद्दल स्त्री पुरुषांना सामान वेतन.
ड) सामान न्यायाची शाशवती आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहायय
ई) सर्व नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधने सुरक्षीक करणेCorrect
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsनागरिकांसाठी खालीलपैकी कोणती कर्तव्य विहित करण्यात आली आहे?
अ) ग्रामपंचायतीचे संगठन करणे
ब) उत्त्पानातील विषमता कमी करणे
क)देशाचे संरक्षण करणे
ड) लक्षरी सेवा बजावणे
ई) सामान नागरी कायदा निश्चित करणे
फ) सार्वजनिक निवडणुकांमध्ये मदन करणेCorrect
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsM’ हे मूलद्रव्य डोबारायनर त्रिके मध्ये ca, M आणि ba हे ______ आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsनैसर्गिक वायूमध्ये _____ चे प्रमाण मुख्यत्वे करून असते
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 points______ ह्यामुळे गंजण्याची क्रिया होते
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsकाष्ठ जन्य अल्कोहोल म्हणजेच
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsपाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsपृथ्वीच्या अंरंगसंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास काय म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsपुढील कोणते विधान योग्य आहे
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsपृथ्वीच्या अंतर्गत भास जस जसे खोल जावे तास सरासरी तापमानात वाढ कशी होते ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsसन २००६ सालानंतर खालीलपैकी कोणत्या ग्रहाला ग्रह मानले जात नाही परंतु बटुग्रह म्हणून ओळखण्यात येते?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsअन्न साखळीमध्ये प्रत्येक ऊर्जास्तरावलं विषारी पदार्थांच्या प्रमाणात सलग होणाऱ्या वाढीस ____म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsमानवी शरीरांमध्ये पायर्यांच्या संचयामुळे ______हा आजार होतो.
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsडायक्लोरोडाफेनिल ट्रायक्लोरो इथेन सर्व प्रथम क्लोरिनेटेड ऑरगॅनिक कीटकनाशक असून परिणामकारक कीड नष्ट करणाऱ्या त्यांच्या गुणकरता पोळ मुलर यांना मेडिसिन व फिजिओलॉजिचे १९४८ चे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले
अ) डीडीटी मलेरिया पसरविणाऱ्या मच्छरांविरुद्ध परिणामकारक आहे.
ब) डीडीटी टायफ़ास वाहतूक करणाऱ्या उवांविरुद्ध परिणामकारक आहे.
क) डीडीटी पाण्यातील माशांकरिता अत्यंत विषारी आहे
ड) प्राणिजनक डीडीटी चे सहज चयापचाय प्रक्रिया करू शकत नाहीत.
वरील विधानाने कोणती खरी आहे.Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsसुपोषण बाबत विधाने
अ) प्राथमिककरीत्या डोंगराळ भागातील वाहत्या पाण्यामध्ये सुपोषण होते
ब) सुपोषसं हे थांबलेल्या पाण्यात होते आणि त्यामध्ये जीवाचं आणि त्यामध्ये त्यानी उत्पादिद केलेल्या बाबींचा हळूहळू संचय होतो.
क) सुपोषणामुळे तयार झालेल्या शेवाळाचा पुंज हा अन्न म्हणून उपयोग हा माशांचा वाढीसाठी पोषक ठरतो.
ड) सुपोषित पाणी हे ऑक्सीजन संपन्न असते आणि कुठलाही प्रक्रिया न करता मानवी वापरास सुरक्षित असते .
खालील पैकी कोणते उदाहरण बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsहरितगृह वायूच्या परिणामाच्या संदर्भातील विधाने.
अ) १९७० पर्यंत आपल्या पृथ्वीचे १०० वर्षात १ डिग्री से. ने तापमान वाढत होते.
ब) गेल्या २० वर्षात आपल्या पृथ्वीचे दार १०० वर्षात १० डिग्री से. ने तापमान वाढत आहे.
क) जगाच्या निरनिराळ्या भागातील बहुतेक हिमनद्या मागे सरकत आहे
ड) एल निनोची वारंवारिता व परिणामाची त्तिवर्त वाढत आहेCorrect
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsरियो अर्थ समिट, अजेंडा २१ ने खालीलपैकी कोणत्या विभागात कार्य करण्याचे आश्वासन दिले
अ) सामाजिक व आर्थिक मोजमाप जसे गरिबीचे निर्मुलन व अविनाशी शहर योजना
ब्) महिला स्थानिक सरकार व बिगरसरकारी संघटना या सारख्या महत्वाच्या घटकांचे सशक्तीकरण
क) संधानाचे जातं व व्यवस्थापन जसे निर्वनीकरण थांबवणेCorrect
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखालील विधाने सहस्त्रकातील विकासाच्या अधिस्तकांचे संदर्भातील आहे
अ) संयुक्त राष्ट्रांची स. वि.उ.ची पूर्तता करायची आहे.
ब) स.वि.उ.चे एक उधिस्टचे महणज ए पिण्याचे पाणी सुरक्षित पाणी न मिळणाऱ्यांसाठी संक्या निम्याने कमी करने.
क) मुक्ता आणि रास्त व्यापार.
ड) एकूण आठ स.वि.उ आहेत
वरील कोणती विधाने खरी आहेत?Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsपी.डी ओझा (१९६०-६१) समितीचे दारिद्र्येरेषेच्या मापनासाठी पुढीलपैकी कोणता निकष विचारात घेतला होता.
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsमानवी दारिद्र्य निर्देशांक’ हि संकल्पना सर्वप्रथम ______या अहवालात मांडली गेली.
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 points“किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव” याचा संबंध दारिद्र्याचा पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी येतो ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsनुकताच ‘बॉनेटहेड शार्क’ मासा बातम्यांमध्ये होता, त्यासंबंधी खालील विधाने विचारात घ्या?
अ) तो प्रामुख्याने समुद्र गवत खातो
ब) तो प्रामुख्याने हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात आढळतो.
खालीलपैकी दिलेल्या पर्यायातून योग्य विधान निवडा.Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या:
अ) भारतातील कोणत्याही राज्याचे ‘विशेष दर्जा असलेले राज्य’ असे वर्गीकरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद राज्यघटनेत समाविष्ट नाही
ब) राष्ट्रीय विकास परिषदने सर्वप्रथम १९६९ साली जम्मू आणि काश्मीर, आसाम आणि नागालँड या राज्यांना विशेष दर्जा असलेली राज्ये म्हणून मंजुरी दिली होती.
क) केंद्रीय प्रायोजित योजनांना आवश्यक असणाऱ्या निधीपैकी ९०% निधी हा विशेष दर्जा असलेल्या राज्यांना केंद्र शासनाकडून दिला जातो तर सामान्य वर्गातील राज्यांच्या बाबतीत हाच निधी ६० % असतो.
वरील पैकी कोणते विधान चुकीचे आहेCorrect
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsअयोग्य विधान निवडा
अ) प्रयेक वर्षी १० ऑक्टोम्बर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून पाळलं जातो
ब)जागतिक मासिक आरोग्य दिन २०१७ ची संकल्पना ‘कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य’ हो होती
क) प्रत्येक वर्षी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो
ड) २०१७ सालच्या जगातील आरोग्य दिनाची संकल्पना ‘नैराश्य’ अशी होतीCorrect
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsभारताच्या परराष्ट्र धोरणांपैकी पूर्वलक्ष्मी कृती धोरण संबंधी विधांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsभारतातील सर्वार्धिक लांब पाल्याची रेल्वे कोणती
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsखालील वितरणावरून ठिकाण /स्थळ ओळखा
अ) हि टांझानियाची जुनी राजधानी आईच
ब) हे व्यापाराचे मुख्य शहर आहे
क) हे वाहतुकीचे मुख्य केंद्र आहे
ड) डोडोमाCorrect
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsम्यानमार मध्ये २०१५ च्या राष्ट्रीय निवडणुकांनंतर लष्करी अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय संसदेतील _______टक्के जागा स्वतः करताच राखून ठेवल्या आहेत
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsसंघराष्ट्राच्या बोधचिन्हात जागतिक नकाशा कोठून प्रक्षेपित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsखालीलपैकी कोणती न्यूज एजन्सी जगातील सर्वात जुनी आहे
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsमारिजुआना या मादक पदार्थांच्या उत्पादन व व्यापाराला कायदेशीर मान्यता देणारे राष्ट्र कोणते ?
Correct
Incorrect
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
![]()
Table of Contents



