महाभरती सराव प्रश्नसंच 215
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 215
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
महाभरती सराव प्रश्नसंच 215
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
| Average score |
|
| Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्यास्पर्धेचे तत्त्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले गेले ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsCategory: Current Affairs1935 च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCategory: Current Affairsब्रिटिश काळात स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात होती ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsCategory: Current Affairsअयोग्य कथन ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतातील संविधांनातील विविध स्त्रोताशी संबंधित यादी-i व यादी-ii जुळवून दिलेल्या उत्तरातील योग्य पर्याय निवडा. अ) मूलभूत हक्क i) आयर्लंडची राज्यघटना ब)संसदीय लोकशाही ii)अमेरिकेची राज्यघटना क)संसदेचे संयुक्त अधिवेशन iii)ब्रिटिश राज्यघटना ड)राज्याच्या धोरणाची मार्गदर्शन तत्त्वे iv)ऑस्ट्रेलियाची राज्यघटना
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsCategory: Current Affairsसंविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची निवड ……….. या दिवशी करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCategory: Current Affairsयोग्य जोड्या लावा. अ)डॉ. सच्चिदानंद सिन्हा i)उद्दिष्टांचे ठराव ब)डॉ.राजेंद्र प्रसाद ii)घटना परिषदेचे संवैधानिक सल्लागार क)सर.बि.एन.राव iii)घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष ड)जवाहरलाल नेहरू iv)घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय स्वातंत्र कायदा-1947 मुळे संविधान सभेच्या स्थांनामध्ये झालेल्या बदलबाबतची खालील विधाने विचारात घ्या : अ) संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. ब)संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली पसंद बनली. क)जेव्हा संविधान सभा विधीमंडळ संस्था म्हणून भरत असे,तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉ.राजेंद्र प्रसाद असते. ड)संविधान सभेची सदस्य संख्या 389 च्या तुलनेने 299 पर्यन्त कमी झाली .
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणती बाब जुळत नाही.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटनेच्या समुदा समितीचे सदस्य ओळखा.अ)डॉ.राजेंद्र प्रसाद ब)एन.गोपालस्वामी अय्यंगार क)डॉ.के.एस मुन्शी ड)वरील सर्व
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतातील घटना समितिबाबत खालील विधाने विचारात घ्या. अ)1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतातीय घटना समिति गठीत करण्यात ब) डॉ.राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समिति पहिले निर्विचित अध्यक्ष होते. क)भारतीय घटना समितीमध्ये चार उपाध्यक्ष होते. ड)डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा अंतिम मसुदा 04 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला. वरील कोणते विधाने बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतातील संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCategory: Current Affairsजर संसदेने केलेला एखादा कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधी असेल तर असा कायदा या नावाने ओळखला जातो.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsCategory: Current Affairsभारताच्या फाळणीनंतर घटनासमितीच्या संख्येबाबतच्या विधांनांचा विचार करा.अ)समितीची सदस्यसंख्या 299 पर्यन्त खाली आली. ब)संस्थांनांच्या प्रतिनिधींची संख्या 70 पर्यन्त कमी झाली. क)प्रांतांच्या व मुख्य आयुक्तांच्या प्रांतांच्या प्रतिनिधींची संख्या 229 इतकी कमी झाली.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणते वैशिष्टेये आणि त्याचे स्त्रोत हे जुळत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCategory: Current Affairsराज्यघटना तयार करण्याव्यतिरिक्त घटना समितीने पार पाडलेल्या अन्य कार्याबबात खालील विधाने विचारात घ्या. अ) मे 1949 मध्ये भारताच्या राष्ट्रकुलच्या सदस्यत्वास मान्यता दिली. ब)22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला. क)24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीताचा स्वीकार केला. ड)26 जानेवारी 1950 रोजी डॉ.राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपति म्हणून निवड केली. प्रयायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCategory: Current Affairsजोड्या जुळवा. अ)डॉ.सच्चिदानंद सिन्हा i)उद्दिष्टांचा ठराव ब)डॉ.राजेंद्र प्रसाद ii)घटना परिषदेचे संविधानिक सल्लागार क)बी.एन.राव iii)घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष. ड)पं.जवाहरलाल नेहरू iv) पहिल्या घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCategory: Current Affairs11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या ? अ)नागरिकत्व ब)निवडणुका (कलम-324) क)तात्पुरती संसद ड)मूलभूत अधिकार
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणते केंद्रीय कार्यकारी विभागाचे अंग आहेत? अ) राष्ट्रपति ब)मंत्रिमंडळ क)अ आणि क ड)भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsCategory: Current Affairsसंविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉ.सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचविले होते ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCategory: Current Affairsखालील विधाने विचारात घ्या. अ) जम्मू आणि कश्मीर वगळता केंद्र व घटक राज्यांसाठी एकच राज्यघटणा आहे. ब) भारताने जरी ब्रिटिश पध्दातिवार आधारलेली संसदीय शासन पध्दती स्वीकारली असली, तरी ब्रिटिश संसदेप्रमाणे भारतीय संसद सार्वभौम नाही. क) भारतीय राज्यघटनेतील काही तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासून अंमलात आल्या. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsCategory: Current Affairsखालील विधाने विचारात च्या. अ) 1946 च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठित करण्यात आली. ब) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर, 1946 रोजी संपन्न झाली. क)भारतीय संविधान सभेचे अकरावे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर,1949 या काळात पार पडले.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsCategory: Current Affairsविधान (A) : राज्यघटनेच्या शील्पकारांनी संसदेला (म्हणजेच केंद्र शासनास) साध्या पध्दतीने राज्यांची पुनर्रचना करण्याचे अधिकार दिले आहेत. कारण (R) : भारत सरकार कायद्यांतर्गत प्रांतांची गटवारी ही लोकांच्या सामाजिक, सांस्कृतिक किंवा भाषिक विभागणीवर आधारलेली नव्हती तर ऐतिहासिक आणि राजकीय कारणांवर आधारलेली होती. पर्यायी उत्तरे:
Correct
Incorrect

टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057727440 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
![]()
Table of Contents



