महाभरती सराव प्रश्नसंच 292
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 292
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
महाभरती सराव प्रश्नसंच 292
Quiz-summary
0 of 24 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
|
You must specify a text. |
|
|
You must specify a text. |
|
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- Answered
- Review
-
Question 1 of 24
1. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या उद्देशापत्रिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते ? अ)समाजवादी ब)धर्मनिरपेक्ष क)सार्वभौम ड)लोकशाही इ)गणराज्य फ)न्याय ग)स्वातंत्र्य ह)समानता प)बंधुता म)एकात्मता पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 2 of 24
2. Question
1 points42 व्या घटनादुरुस्तिनंतर भारताचे केलेले वर्णन असे:
Correct
Incorrect
-
Question 3 of 24
3. Question
1 pointsभारतीय निर्धर्मीपणाला एक ‘मोझेक’ फ्रेम का म्हटले आहे ? अ) कारण त्यामध्ये अनेक धर्म व भाषा मनाने व स्वातंत्र्याने राहतात. ब) कारण त्यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक संमिश्र संस्कृतीचा घटक होतात. क) सामान्य माणसाला ते एकत्र आणते. ड) कारण भारतात कोणत्याही धर्माला राज्य धर्माचे (स्टेट रीलीजन) स्थान नाही. पर्यायी उत्तरे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 24
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 24
5. Question
1 points42 व्या घटना दुरुस्तीद्वारे उद्देशापत्रिकेमध्ये ……….. आणि …………. शब्द जोडण्यात आले. अ) समाजवादी ब) धर्मनिरपेक्ष क) प्रजासत्ताक ड) राष्ट्राची एकात्मता पर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 6 of 24
6. Question
1 pointsभारत एक गणराज्य आहे , याचा अर्थ :
Correct
Incorrect
-
Question 7 of 24
7. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या शब्दांचा समावेश 1976 च्या …….. घटनादुरुस्तिनुसार करण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 8 of 24
8. Question
1 pointsघटना समितिने भारतीय राज्यघटनेत उद्देशापत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली?
Correct
Incorrect
-
Question 9 of 24
9. Question
1 points1935 च्या भारत सरकरच्या कायध्यासंदर्भात खलील विधाने लक्षात घ्या: अ )ह्या कायध्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली.ब)फेडरल बँकेची स्थापना ह्या कायध्यानुसार झाली.क)रिझर्व्ह बँकेची स्थापना ह्या कायध्यानुसार झाली.
Correct
Incorrect
-
Question 10 of 24
10. Question
1 points15 ऑगस्त 1943 पर्यन्त सुधारित भारत सरकार कायदा,1935 अंतर्गत ………. भाग ……… विभाग विभाग (कलमे) आणि …….. परिशिष्टे होती.
Correct
Incorrect
-
Question 11 of 24
11. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा. अ)डॉ. सच्चिदानंद सिन्हा i)उद्दिष्टांचे ठराव ब)डॉ.राजेंद्र प्रसाद ii)घटना परिषदेचे संवैधानिक सल्लागार क)सर.बि.एन.राव iii)घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष ड)जवाहरलाल नेहरू iv)घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष
Correct
Incorrect
-
Question 12 of 24
12. Question
1 pointsभारतीय स्वातंत्र कायदा-1947 मुळे संविधान सभेच्या स्थांनामध्ये झालेल्या बदलबाबतची खालील विधाने विचारात घ्या : अ) संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. ब)संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली पसंद बनली. क)जेव्हा संविधान सभा विधीमंडळ संस्था म्हणून भरत असे,तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉ.राजेंद्र प्रसाद असते. ड)संविधान सभेची सदस्य संख्या 389 च्या तुलनेने 299 पर्यन्त कमी झाली .
Correct
Incorrect
-
Question 13 of 24
13. Question
1 pointsजर संसदेने केलेला एखादा कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधी असेल तर असा कायदा या नावाने ओळखला जातो.
Correct
Incorrect
-
Question 14 of 24
14. Question
1 pointsभारताच्या फाळणीनंतर घटनासमितीच्या संख्येबाबतच्या विधांनांचा विचार करा.अ)समितीची सदस्यसंख्या 299 पर्यन्त खाली आली. ब)संस्थांनांच्या प्रतिनिधींची संख्या 70 पर्यन्त कमी झाली. क)प्रांतांच्या व मुख्य आयुक्तांच्या प्रांतांच्या प्रतिनिधींची संख्या 229 इतकी कमी झाली.
Correct
Incorrect
-
Question 15 of 24
15. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या ? अ)नागरिकत्व ब)निवडणुका (कलम-324) क)तात्पुरती संसद ड)मूलभूत अधिकार
Correct
Incorrect
-
Question 16 of 24
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणते केंद्रीय कार्यकारी विभागाचे अंग आहेत? अ) राष्ट्रपति ब)मंत्रिमंडळ क)अ आणि क ड)भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक
Correct
Incorrect
-
Question 17 of 24
17. Question
1 pointsउद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात’ खालीलपैकी कोणते विधान गैरलागू आहे ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 24
18. Question
1 pointsखलील विधांनांचा विचार करा: अ) डॉ.बी.आर.आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. श्री.एच.जे.कांडेकर हे या समितीचे सदस्य होते. पर्यायी उत्तरे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 24
19. Question
1 pointsभारतीय संघराज्यात संघराज्य व्यवस्थेची खालीलपैकी कोणती मूलतत्वे दिसून येतात ? पर्याय निवडा अ) दुहेरी शासन व्यवस्था ब) अधिकारांचे वाटप क)एकेरी नागरिकत्व ड)द्विगृही कायदेमंडळ इ)स्वतंत्र न्यायमंडळ फ) आणीबाणी विषयक तरतुदी पर्यायी उत्तरे:
Correct
Incorrect
-
Question 20 of 24
20. Question
1 pointsसंसदीय शासन पद्धतीचा प्रमुख लाभ……… हा आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 24
21. Question
1 pointsखालील विधांनांचा विचार करा : अ) डॉ. राजेंद्र प्रसाद हे नियम समितीचे अध्यक्ष होते ब) मौलाना अब्दुल कलाम आझाद हे या समितीचे सदस्य होते. पर्यायी उत्तरे:
Correct
Incorrect
-
Question 22 of 24
22. Question
1 pointsएबी फ्रेडमण व त्यांच्या विद्यार्थ्यानी रोशेस्टर्ब विद्यापिठामध्ये एक नेविन पिढीचा संगणक प्रोसेसर तयार केलेला आहे जो सर्व प्रमुख कार्य क्षितिजलंब (उभे) पद्धतीने प्रोसेसरच्या अनेक थरांमार्फत अत्यंत कार्यक्षम पद्धतीने करतो. हे सर्व थर एकमेकांशी एका प्रणालीप्रमाणे संवाद साधतात. ही प्रोसेसरची रचना प्रत्येक चिपमधील प्रतिबाधा, वेगवेगळे कार्यकारी वेग व वेगवेगळ्या शक्ति यांची आवश्यकता विचारात घेते. हा आधुनिक संगणक प्रोसेसर खालीलपैकी आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 24
23. Question
1 pointsआर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजे एका कृत्रिम उपकरणाला इंटेलीजन्स (बुद्धीमत्ता) देणे, ही संकल्पना 1956 साली ……… यांनी मांडली.
Correct
Incorrect
-
Question 24 of 24
24. Question
1 pointsसंगणकप्रणालीनुसार वाचन करून ते एका विशिष्ट प्रकरणे इलेक्ट्रॉनिक्स पल्स मध्ये रूपांतरित करण्याचे काम ……… युनिटमध्ये केले जाते.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057727440 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
![]()
Table of Contents



