राज्यशास्त्र सराव पेपर 77
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 77
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
राज्यशास्त्र सराव पेपर 77
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points११ डिसेंबर १९४६ रोजी घटनासभेत पुढीलपैकी कोणत्या बाबी घडल्या?
अ) राजेंद्र प्रसाद यांची घटनासभेचे अध्यक्ष म्हणून निवड.
ब) एच.सी. मुखर्जी यांची घटनासभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड.
क) बी. एन. राव यांची घटनात्मक सल्लागारा म्हणून नेमणूक
ड) उद्दिष्टविषयक ठराव मांडण्यात आला.Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsउद्दिष्टविषयक ठरावाबदल पुढील विधानांचा विचार करा.
अ) १३ डिसेंबर १९४६ रोजी जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टविषयक ठराव मांडला.
ब) २२ जानेवारी १९४८ रोजी घटनासभेने तो एकमताने मंजूर केला.
क) आपल्या घटनेची प्रस्तावना म्हणजे उद्दिष्टविषयक / ठरावाचे सुधारित स्वरूप होय.Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsपुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ)घटनासभेचे कामकाज पूर्ण होण्यासाठी जवळपास तीन वर्षे एवढा कालावधी लागला.
ब) भारताची घटना निर्माण करण्यासाठी जवळपास ६० देशांच्या घटनेचा संदर्भ घेण्यात आला.
क) मसुदा समितीने मसुदा बनविण्यासाठी सहा महिन्यापेक्षा कमी कालावधी लावला.Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsपुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) घटनासमितीने घटना २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकृत केली.
ब) २४ जानेवारी १९५० रोजी घटनासभेच्या सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या.
क)२४ जानेवारी १९५० रोजी राजेंद्रप्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड झाली.Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsघटनासभेचे प्राथमिक कार्य घटनेची निर्मिती करणे हे होते पण या व्यतिरिक्त घटनासभेने पुढीलपैकी कोणकोणते कार्य केले ?
अ)मे १९४९ मध्ये भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वास मान्यता दिली.
ब) २४ जानेवारी १९५० रोजी घटनासभेने राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीयगीत यास संमती दिली.
क) २४ जानेवारी १९५० रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची निवड केली.
ड) पहिली घटनादुरूस्ती केली.Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsघटनासभेने भारताची पहिली अंतरिम संसद म्हणून कधीपर्यंत कार्य केले.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsघटनासभेत एकूण किती महिला सदस्य होत्या.
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsघटनासभेसाठी झालेल्या निवडणुकात काँग्रेस आणि मुस्लिम लीगला अनुक्रमे किती जागा मिळाल्या होत्या.
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsमसुदा समितीच्या सदस्यांमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश नव्हता ?
अ) एन.गोपालस्वामी अयंगार
ब) टी. टी. कृष्णमचारी
क) सय्यद मोहमद सादुल्ला
ड) एन. माधवराव
इ) के. टी. शाहCorrect
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points२६ नोव्हेंबर १९४९ रोजी म्हणजे भारताची राज्यघटना स्वीकृत झाली त्या दिवशी एकूण किती सदस्य उपस्थित होते.
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsपुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) १९३४ साली एम. एन. रॉय यांनी सर्वप्रथम भारतासाठी एक घटनासभा असावी अशी मागणी केली.
ब) शेवटी क्रिप्स मिशन मधील तरतुदीनुसार भारताची घटनासभा अस्तित्वात आली.
क)घटनासभेची एकूण सदस्य संख्या ३८९ एवढी होती.
(ड) घटनासभेच्या एकूण सदस्यापैकी २९६ सदस्य ब्रिटिश भारतातून होते.Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsघटनासभेचा एक सदस्य साधारणपणे किती लोकांचे प्रतिनिधित्व करित होता.
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsआपली घटनसभा पूर्ण सार्वभौम कधी झाली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsराष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत घटनासभेने अनुक्रमे कधी संमत केले ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsपुढील विधाने वाचून पूर्ण बरोबर असलेली विधाने निवडा.
अ)घटनासभेच्या एकूण सदस्यांपैकी ११ ब्रिटिश प्रांतातून २९६ सदस्य निवडून दयावयाचे होते तर संस्थानिकांकडून ९३ सदस्य नामनिर्देशित करावयाचे होते.
ब) घटनासभेतील जागा ‘हिंदू, मुस्लीम आणि शीख’ या तीन महत्वाच्या समुदायामध्ये विभागल्या गेल्या होत्या.Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsघटनासभेच्या पहिल्या अधिवेशनात पुढीलपैकी काय घडले?
अ) सच्चिदानंद सिन्हा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड.
ब) डॉ. राजेंद्रप्रसाद आणि एच.सी मुखर्जी यांची अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवड.
क) पंडित नेहरूंनी उद्दिष्टविषयक ठराव मांडला.Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsघटनासभेच्या पहिल्या बैठकीस (९ डिसेंबर १९४६) रोजी कोणकोणत्या देशाने घटनसभेस उद्देशून घटनानिर्मितीसाठी सदिच्छा संदेश (Good will Message) पाठविले होते.
अ) अमेरिका
ब) चीन
क) ऑस्ट्रेलियाCorrect
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsपुढील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा.
अ)घटनासभेच्या एकूण आठ बृहद / प्रमुख समिती (major committees) होत्या.
ब) संघ अधिकार समिती, राज्यांशी वाटाघाटीविषयक समिती व संघ घटना समिती या तिन्ही समितींचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू हे होते.
क)मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष सरदार पटेल होते.Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsपुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ)मसुदा समितीची स्थापना स्वातंत्र्यानंतर करण्यात आली.
ब) मसुदा समितीमध्ये एकूण आठ सदस्य होते व त्यामध्ये एकही महिला सदस्य नव्हती.
क) मसुदा समितीमध्ये बी.एल. मित्तर यांच्या आजारीपणामुळे टी.टी.कृष्णमचारी यांची नियुक्ती करण्यात आली.
ड) मसुदा समितीमध्ये डी.पी.खेतान यांच्या मृत्यूमुळे एन. माधवराव यांची नियुक्ती करण्यात आली.Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsउद्दिष्टविषयक ठरावामध्ये पुढीलपैकी कोणकोणत्या बाबींचा समावेश होता
अ)भारतात समाविष्ट होणाऱ्या सर्व भूप्रदेशांचा मिळून एक राज्यांचा संघ बनेल.
ब) भारत एक सार्वभौम व प्रजासत्ताक राज्य असेल.
क) भारतामध्ये समाविष्ठ होणाऱ्या भूप्रदेशास स्वायत्तताअसेल. तसेच शेष अधिकार राज्यांना प्राप्त होतील.
ड) सार्वभौम व स्वतंत्र भारताची सर्व अधिकारिता जनतेमध्ये निहित असेल.Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsविरोधी पक्षनेत्यास ‘पर्यायी पंतप्रधानांची’ उपमा कोणी दिली ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsपुढीलपैकी घटनेच्या कोणत्या भागामध्ये संकीर्ण तरतुदी दिल्या आहेत? (Miscellaneous provisions)
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsभारत एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे असे पुढीलपैकी कोणत्या बाबीतून स्पष्ठ होते ?
अ) प्रस्तावना ब) मूलभूत हक्क
क)मार्गदर्शक तत्व ड) कलम ३२५Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या घटनादुरूस्तीद्वारे भारतीय राज्यवस्थेस ‘संघराज्यांतर्गत संघराज्य’ (Federalism in Federal System) असे स्वरूप प्राप्त झाले असे म्हणता येईल.
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती घटनादुरूस्ती भारतीय राज्यव्यवस्थेतील संघराज्यवाद या तत्वाला छेद देणारी ठरली ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsभारताने ‘कायदयाचे अधिराज्य’ ही संकल्पना ब्रिटनकडून घेतली आहे. भारतीय घटनेत पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी ‘कायदयाचे अधिराज्य’ (Rule of Law) ही संज्ञा शब्दश: दिसून येते ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते तत्व संसदीय शासनव्यवस्थेचे पायाभूत तत्व (Bedrock principle of parliamentary government) आहे असे म्हणता येईल ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsभारतीय घटनेतील संसदीय शासनव्यवस्थेचा पाया दर्शविणारी कलमे कोणती ?
अ) कलम ७४ ब) कलम ७५
क) कलम १६४ ड) कलम १६५Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsपुढीलपैकी कोणकोणत्या देशात संघराज्यीय शासनव्यवस्था आहे ?
अ) ब्राझील ब) कॅनडा
क) स्वित्र्झलँड ड) चीनCorrect
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsसामान्यपणे लिखित घटना हे संघराज्यीय शासनव्यवस्थेचे वैशिष्ठे असते पण पुढीलपैकी कोणत्या देशात एकात्म प्रकारची राज्यव्यवस्था असुनही लिखित घटना आहे ?
अ) भारत ब) फ्रान्स
क) ऑस्ट्रेलियाCorrect
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsसामान्यपणे द्विगृही संसद हे संघराज्यीय शासनव्यवस्थेचे वैशिष्ठ्ये असते पण पुढीलपैकी कोणत्या देशात एकात्म प्रकारची राज्यव्यवस्था असूनही द्विगृही संसद अस्तित्वात आहे ?
अ) ब्रिटन ब) चीन
क) कॅनडाCorrect
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsसंघराज्यीय शासनव्यस्था असलेल्या देशांमध्ये राज्यांना (Units of Federation) ला वेगवेगळ्या देशात वेगवेगळी नावे आहेत. यासंदर्भात पुढीलपैकी अयोग्य जोड्या निवडा.
देश तेथील राज्यांच नाव
अ) अमेरिका : स्टेटस्
ब) स्वित्झर्लंड : प्रोव्हीन्सेस
क) रशिया : रिपब्लिक
ड) कॅनडा : कँटूनCorrect
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsपुढे दोन विधाने दिले आहेत त्यांच्यातील कारण स्पष्टीकरण ओळखा.
विधान अ) भारत हा देश केवळ आकाराने मोठा नसून भारतातील निरनिराळ्या धर्म, जात, भाषा इ. मुळे भारतात खुप मोठ्या प्रमाणावर विविधता आहे.
विधान ब) भारताने संघराज्यीय शासनव्यवस्था स्वीकारली आहे.Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsभारतीय राज्यव्यवस्थेतील पुढीलपैकी कोणती वैशिष्ठे संघराज्यविरोधी (Antifederal) किंवा एकात्म व्यवस्थेकडे झुकणारी आहेत ?
अ) घटनेची लवचिकता.
ब) घटनेची सर्वोच्चता.
क) एकच घटना
ड) राज्यसभेत वेगवेगळ्या राज्यांना वेगवेगळे प्रतिनिधीत्वCorrect
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsराज्यसभा सदस्यांची निवडणूक’ ही पद्धती कोणत्या देशाकडून घेतली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाचे सल्लाविषयक अधिकारक्षेत्र भारतीय घटनेने कोणत्या देशाकडून घेतले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsभारत स्वातंत्र्य कायदा, १९४७ नुसार घटनासभेमध्ये पुढीलपैकी कोणकोणते बदल झाले ?
अ) आपली घटनासभा पूर्ण सार्वभौम बनली.
ब) घटनासभा एक कायदेमंडळ म्हणूनही कार्य करू लागली.
क) घटनासभेची एकूण सदस्यसंख्या ३८९ वरून २९९ पर्यंत कमी झाली. त्यामध्ये संस्थानिकाकडून नामनिर्देशित सदस्य संख्या ७३ पर्यंत कमी झाली.Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsघटनेचा अंतिम कच्चा मसुदा घटनासभेमध्ये पुढीलपैकी कोणी मांडला.
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsघटना अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर लगेच पुढीलपैकी कोणते कायदे रद्द झाले.
अ) भारत स्वातंत्र कायदा, १९४७
ब) भारत सरकार कायदा, १९३५
क)प्रिव्ही कॉन्सिल अधिकारक्षेत्र रद्दबातल कायदा, १९४९Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsघटना अंमलबजावणीपूर्वी, २६ नोव्हेंबर १९४९ ला कोणकोणत्या कलमांची अंमलबजावणी सुरू झाली होती.
अ) कलम ५ ते ९ ब) कलम ६०
क) कलम ३२४ ड) कलम ३६६, ३६७
ई) कलम ३६८ व ३६९Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsस्वातंत्र्यानंतर घटनासभेमधील ब्रिटिश प्रांतासाठी मिळालेल्या जागा व संबंधित प्रांत यांच्या जोड्या लावा.
प्रांत जागा
अ) मद्रास i) ४९
ब) बॉम्बे ii) २१
क) संयुक्त प्रांत iii) १९
ड) पश्चिम बंगाल iv) ५५Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsघटनासभेचे पहिले अधिवेशन कोणत्या काळात पार पडले.
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsपुढील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा.
अ)घटनासभेचे एकूण ११ अधिवेशने पार पडली.
ब) शेवटचे अधिवेशन २६ नोव्हेंबर १९४९ ते २४ जानेवारी १९५० पर्यंत चालले.
क) घटनासभेच्या पहिल्या अधिवेशनात उद्दिष्टविषयक ठराव मांडण्यात आला.Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsघटनासभा म्हणजेच काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच भारत अशी टिका घटनासभेबाबत कोणी केली.
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsमाउंटबॅटन प्लॅन संमत होण्यापूर्वी पुढीलपैकी कोणकोणत्या संस्थानांनी घटनासभेमध्ये भाग घेतला.
अ) बडोदा ब) पटियाला
क) रेवा ड) जयपूर
इ) उदयपूर ई) बिकानेरCorrect
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsपुढीलपैकी कोणकोणत्या पक्षाला घटनासभेत एकच जागा मिळाली होती ?
अ) कृषक प्रजापक्ष
ब) कम्युनिस्ट पक्ष
क) युनॅनिस्ट पार्टी
ड) शेड्युल्ड कास्ट फेडेरेशन
(इ) युनॅनिस्ट शेड्युल्डCorrect
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsपुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) स्वातंत्र्यानंतर घटनासभेत संस्थानिकांचे प्रतिनिधी वगळता अल्पसंख्यांकाना ३७ टक्के जागा देण्यात आल्या.
ब) घटनासमितीचे कामकाज पार पाडण्यासाठी जवळपास २२ समिती स्थापन केल्या होत्या.
क) घटना समितीची ११ अधिवेशने झाली त्यामध्ये प्रत्यक्ष कामकाजाचे जवळपास १६५ दिवस होते.Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsघटनासभेचे सचिव म्हणून कोणी कार्य केले?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsघटनासभेचे कायदेविषयक सल्लागार सर बी. एन. राव यांच्याबदल पुढील विधानांचा विचार करा.
अ) ११ डिसेंबर १९४९ रोजी घटनासभेच्या सदस्यांनी सर बी. एन. राव यांची घटनासभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून निवड केली.
ब) भारतीय घटनेचा पहिला मूळ कच्चा मसुदा सर. बी. एन राव यांनीच बनविला होता.
क) सर बी.एन. राव यांची नंतर हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधिश म्हणून नियुक्ती झाली होती.Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsभारत स्वातंत्र्य कायदयानुसार ‘घटनासभा’ हीच भारताचे कायदेमंडळ म्हणून कार्य करेल अशी तरतुद केली गेली. तर घटनासभेची सर्वप्रथम कोणत्या दिवशी एक कायदेमंडळ म्हणून बैठक भरली गेली व त्याच दिवशी ग.वा.मावळणकर यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली.
Correct
Incorrect