MPSC Combined Paper 19 (100 Marks)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combined Paper 19 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading |
MPSC Combined Paper 19 (100 Marks)
-
1 1. Question 1
1 points(अ) ओझोन वायूमुळे प्रकाश संश्लेषणाचा दर कमी होतो.
(ब)ओझोन वायू रंगहीन असतो.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
2 2. Question 2
1 pointsसंयुक्त महाराष्ट्र चळवळीत 1952 साली संयुक्त महाराष्ट्र हे साप्ताहिक कोणी चालू केले ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
3 3. Question 3
1 pointsजोड्या लावा.
‘अ’ गट (खाड्या) ‘ब ‘ गट (नदी)
(अ) वसई (I)पाताळगंगा
(ब)धरमतर (II)शुक
(क)जैतापूर (III)उल्हास
(ड)विजयदुर्ग (IV)काजवी- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
4 4. Question 4
1 pointsचुकीची जोडी ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
5 5. Question 5
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
(अ) लॉर्ड बर्कनहेड या हुजूर पक्षीय भारतमंत्र्याने सायमन आयोगाची नियुक्ती केली होती.
(ब) ‘सायमन परत जा ‘ अशा घोषणा छापलेले पतंग आकाशात सोडण्याची कल्पना खालीत उझामान यांची
होती.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
6 6. Question 6
1 pointsपुढीलपैकी सत्य विधान कोणते ?
(अ) लाव्हा मृदेने महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी अर्धा भाग व्यापला आहे.
(ब) या मृदेचे सर्वाधिक क्षेत्रफळ तुलनेने दक्षिण कोकण प्रदेशात आहे.
(क) लाव्हा मृदेतून पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे कापसास अयोग्य आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
7 7. Question 7
1 pointsखालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(अ) केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी उर्जित पटेल यांची नियुक्ती केली आहे.
(ब) ते रिझर्व्ह बँकेचे 24 वे गव्हर्नर ठरतील. Sale
(क) डेप्युटी गव्हर्नर पदावरून गव्हर्नरपदी नियुक्त होणारे ते आठवे डेप्युटी गर्व्हनर आहेत.
(ड) भारतीय रिझर्व्ह बँकेचे 23 वे गव्हर्नर रघुराम राजन- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
8 8. Question 8
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
(अ) भारतीय निवडणूक आयोगाने अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे.
(ब) सध्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षांची संख्या 7 झाली आहे.
(क) तृणमूल काँग्रेस पक्षाला पश्चिम बंगालबरोबरच, मणिपूर, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशात राज्यपक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
9 9. Question 9
1 pointsभारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमधील रेडिओ केद्रांच्या बंगाली कार्यक्रमांसाठी एकसमान मंच म्हणून कोणत्या वाहिनीची सुरुवात करण्यात आली ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
10 10. Question 10
1 pointsपॅरिस हवामानविषयक कराराबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(अ) या करारानुसार चीनने आपले कार्बन उत्सर्जन 2030 पर्यंत जीडीपीच्या 60 ते 65 टक्क्यांनी कमी करण्याचे मान्य केले आहे.
(ब) या कराराद्वारे अमेरिकेने 2025 पर्यंत आपल्या कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण 2005 च्या पातळीच्या 26 ते
28 टक्के कमी करण्याचे मान्य केले आहे.
(क) या करारानुसार सध्याचे पृथ्वीचे तापमान औद्योगिकीकरणाच्या अगोदरच्या पृथ्वीच्या तापमानाशी तुलना करता 2 अंश सेल्सिअसने कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
11 11. Question 11
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
(अ) मदर तेरेसा यांना पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकन सिटी येथे 4 सप्टेंबर, 2016 रोजी संतपद बहाल केले.
(ब) मदर तेरेसा यांचा जन्म 26 ऑगस्ट, 1910 रोजी कोलकाता येथे झाला होता.
(क) त्यांना 1979 साली शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
(ड) संतपद बहाल केल्यामुळे त्यांना आता ‘सेंट तेरेसा ऑफ कॅलकटा’ असे संबोधले जाणार आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
12 12. Question 12
1 pointsभारतीय राष्ट्रीय पेमेंट निगमने (एनपीसीआय) कोणत्या सहकारी बँकेला ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस यंत्रणा’ (यूपीआय) वापरण्याची परवानगी दिली आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
13 13. Question 13
1 pointsजागतिक नावीन्यता निर्देशांक 2016 अनुसार-
(अ) या क्रमवारीत स्वित्झर्लंड हा देश प्रथम स्थानावर आहे.
(ब) या निर्देशांकानुसार एकूण 128 देशांमध्ये भारत 66 व्या स्थानी राहिला.
(क) सन 2015 मध्ये भारत 81 व्या स्थानी होता.
(ड)मध्य उत्पन्न गटात असणारा चीन हा सर्वोच्च 25, देशांमध्ये समाविष्ट होणारा एकमेव देश ठरला आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
14 14. Question 14
1 pointsखालील विधानांचा विचार करा.
(अ) 1000 ते 3000 मिं.मी. पर्जन्य होणाऱ्या प्रदेशात सर्वसाधारणतः निम सदाहरित वने आढळतात.
(ब) सह्याद्रीच्या पूर्व व पश्चिमेकडील उताराच्या भागांत ही वने आढळतात.
(क) येथे आंबा, फणस, ऐन, किंजळ, कदंब, शेवरी इ. वृक्ष प्रमुख आहेत.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/ आहेत ?- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
15 15. Question 15
1 pointsभारतीय मान्सूनबाबत खालीलपैकी कोणते/कोणती विधान / विधाने बरोबर आहे/ आहेत.
(अ)नैर्ऋत्य मान्सूनचे आगमन बंगालच्या उपसागरातील अंदमान-निकोबार बेटांवर 25 मेच्या दरम्यान होते. पुढे 1 जून रोजी ते केरळच्या किनाऱ्यावर पोहोचतात.
(ब)अरबी समुद्रावरून येणारी मान्सून वाऱ्यांची शाखा 10 जूनपर्यंत मुंबई 15 जूनपर्यंत मध्य भारत, 1 जुलैपर्यंत पंजाब-हरियाणामध्ये तर 15 जुलै रोजी राजस्थानच्या पश्चिम भागात पोहोचते.
(क)बंगालच्या उपसागरावरील मान्सून वाऱ्यांची शाखा 7 जूनपर्यंत कोलकात्यास पोहोचते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
16 16. Question 16
1 pointsजगातील प्रमुख द्वीपसमूह क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लावा.
(अ) न्यूगिनी (ब) जपान
(क) कॅनेडियन आटिक (ड) मलेशिया- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
17 17. Question 17
1 pointsखालील प्रश्नांमध्ये सुरुवातीस एक घडी न घातलेला कागद दिलेला आहे. त्यावर विशिष्ट नक्षी काढलेली आहे. त्या कागदाला आकृतीत दाखविल्याप्रमाणे बिंदू रेषेवर घडी घातल्यास तो कसा दिसेल, ते पर्यायातून शोधा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
18 18. Question 18
1 pointsपुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
(अ) काशीनाथ विष्णू फडके यांनी ‘नेटिव्ह ओपिनियन’ हे वृत्तपत्र सुरू केले.
(ब) इ. स. 1861 पासून या वृत्तपत्रात उच्च न्यायालयाचे निकाल दिले जात असत.
(क) या वृत्तपत्राने इ.स. 1885 ते 1888 या काळात रखमाबाई खटल्यात सनातनी विचारसरणीस पाठिंबा दिला
होता.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
19 19. Question 19
1 pointsकाँग्रेसच्या ध्येयधोरणावर टीका करताना ‘प्रत्येक वर्षाला काँग्रेसचे होणारे तीन दिवसांचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे’, असे कोणी म्हटले ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
20 20. Question 20
1 pointsसंयुक्त महाराष्ट्रातील चळवळीतील ‘अकोला कराराबाबत’ खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(अ) संयुक्त महाराष्ट्राच्या एका प्रांतात महाविदर्भ व पश्चिम महाराष्ट्र असे दोन प्रांत असावेत.
(ब) संपूर्ण प्रांतासाठी दोन लोकसेवा आयोग असावे.
(क) संपूर्ण प्रांतासाठी एक राज्यपाल व दुय्यम राज्यपाल असावेत.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
21 21. Question 21
1 pointsभारत आणि महाराष्ट्र यांच्या लोकसंख्येचा विचार करता पुढीलपैकी कोणत्या बाबीमध्ये महाराष्ट्र हा राष्ट्रीय
सरासरीपेक्षा पुढे आहे ?
(अ) लोकसंख्या घनता (ब) लिंग-गुणोत्तर
(क) नागरिकीकरणाचे प्रमाण (ड) दशवार्षिक वाढीचा दर- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
22 22. Question 22
1 pointsपुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
(अ) ‘अग्रणी बँक योजना’ सन 1969 मध्ये सुरू करण्यात आली.
(ब) वित्तपुरवठ्याकरिता प्रादेशिक स्तरावरील पुरवठ्याची गरज लक्षात घेऊन ‘अग्रणी बैंक योजना सुरू
करण्यात आली.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
23 23. Question 23
1 pointsलिंग असमानता निर्देशांकामध्ये महिलांविषयीच्या ज्या तीन परिणामांचा समावेश होतो. ती म्हणजे –
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
24 24. Question 24
1 pointsपंचवार्षिक योजनांबाबत खालील विधानांचा विचार करा.
(अ) 6 टक्क्यांपेक्षा अधिक वृद्धिदर साध्य होण्यास 7 व्या योजनेपासून सुरुवात झाली.
(ब) आतापर्यंतच्या सर्वाधिक विकास दर 10 व्या योजनेत दिसून आला.
(क) आतापर्यंतच्या योजनांपैकी केवळ पाच योजनांमध्येच आर्थिक वृद्धीचा साध्यदर लक्ष्य दरापेक्षा जास्त आला आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
25 25. Question 25
1 pointsसेवाकराबाबतीत पुढील विधानांचा विचार करा.
(अ) राष्ट्रीय उत्पन्नात सेवाकराचा 50% पेक्षा अधिक वाटा आहे.
(ब) सेवाकराला घटनात्मक दर्जा 83 व्या घटनादुरुस्तीनुसार मिळाला.
(क) त्यानुसार घटनेत 268 A या नवीन कलमाचा समावेश झाला.
(ड) सेवाकराची आकारणी केंद्र सरकार मार्फत होते तर वसुली राज्य व केंद्र सरक मार्फत होते.
योग्य विधान निवडा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
26 26. Question 26
1 pointsखालीलपैकी कोणत्या जोड्या योग्य प्रकारे जुळविल्या आहेत.
(अ) मादक औषधी पदार्थ – कॅनाबीस, अफू
(ब) कीटकनाशके – एन्ड्रीन, रोगोर
(क) स्फोटके – आर. डी. एक्स, टी. एन. टी.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
27 27. Question 27
1 pointsखालील विधानांचा विचार करा.
(अ) डेंग्यू या रोगात रक्तपट्टीकांचे प्रमाण कमी होते.
(ब) नाकातून व हिरड्यातून रक्त येणे, हे डेंग्यूचे लक्षण आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
28 28. Question 28
1 pointsस्थानिक स्वराज्य संस्थांतील महिला सदस्यांचे सक्षमीकरण करून आदर्श व्यक्तिमत्त्व घडविणे आणि निवडणुकांतील महिला उमेदवारांमध्ये आत्मविश्वासाचे प्रेरणास्रोत निर्माण करण्यास राज्य निवडणूक
आयोगामार्फत कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला ?
(अ) राजमाता प्रकल्प (ब) क्रांतिज्योती प्रकल्प
(क) समता प्रकल्प (ड) सबला प्रकल्प
वरील कोणती विधाने चूक आहेत ?- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
29 29. Question 29
1 points“भारतीय राज्यघटना संघराज्यात्मक कमी परंतु एकात्मिक अधिक आहे.” असे मृत खालीलपैकी कोणी मांडले
आहे ?- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
30 30. Question 30
1 pointsखालीलपैकी कोणत्या समितीत फक्त कनिष्ठ गृहाच्या सदस्यांचाच समावेश असतो ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
31 31. Question 31
1 pointsअर्थविषयक विधेयकाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
32 32. Question 32
1 pointsजोड्या लावा.
अ’ गट (ठिकाण) ‘ब’ गट (नेतृत्व)
(अ) खानदेश (I)भावे
(ब) नलगुंडे (II)भागुजी नाईक
(क) अहमदनगर (III)शंकर शाह
(डि) सातपुडा (IV)खर्जासिंग- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
33 33. Question 33
1 pointsनिरभ्र आकाशात उंचीवरून उडणाऱ्या विमानाच्या मागे पांढरी तेजोरेखा (Trace) दिसण्यासाठी ……..
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
34 34. Question 34
1 pointsभारतीय राष्ट्रवादाला ‘आध्यात्मिक आधार’ (Spiritual Base) कोणी दिला ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
35 35. Question 35
1 pointsसोसायटी फॉर दी प्रोटेक्शन ऑफ हिंदू लिजन ही संस्था कोणी स्थापन केली ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
36 36. Question 36
1 pointsगर्जणारे चाळीस वारे यासंबंधी कोणते विधान बरोबर आहे ?
(अ) वारे मोठ्या आवाजाने, जोरकसपणे व सातत्याने वाढतात.
(ब) दक्षिण गोलार्धात वाऱ्याची दिशा वायव्येकडून पूर्वेकडे असते.
(क) वाच्यासोबत आभ्राच्छादित आकाश, पाऊस व खराब हवामान निगडित.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
37 37. Question 37
1 pointsखालीलपैकी कोणती वाक्ये बरोबर आहेत?
(अ) आसाममधील गुवाहाटी शहरातील प्रशासनाने ‘गंगेटिक डॉल्फिनला’ शहर प्राण्याचा दर्जा दिला आहे.
(ब) ‘गंगचे वाघ या टोपण नावाने या डॉल्फीन्सला ओळखले जाते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
38 38. Question 38
1 pointsभारतरत्न पुरस्कार आतापर्यंत किती महिलाना प्रदान करण्यात आला?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
39 39. Question 39
1 points5 ऑगस्ट, 2016 रोजी ‘रिओ ऑलिंपिक स्पर्धा 2016’ चे उद्घाटन झाले. या स्पर्धेचे घोषवाक्य काय होते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
40 40. Question 40
1 pointsसन 1853 मध्ये रेल्वेची सुरवात झाली . 1905 पर्यन्त भारतात सुमारे 40000 मेल लोहमार्ग अस्तित्वात होते.
”रेल्वेमधील गुंतवणूक म्हणजे दुसर्याच्या पत्नीला दागिन्यांनी सजविणे.” असे रेल्वेविषयी मार्मिक उद्गार कोणी काढले ?- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
41 41. Question 41
1 pointsपुढील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे ?
(अ) महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी 56.6% क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो.
(ब) पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ येथे लागवडीखालील क्षेत्र कमी आहे.
(क) कोकण तसेच पूर्व विदर्भ येथे 70% क्षेत्र लागवडीखाली आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
42 42. Question 42
1 pointsपुढील कोणते विधान अयोग्य आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
43 43. Question 43
1 pointsपुढील कोणते विधान योग्य आहे ?
(अ) सह्याद्री पर्वत, महादेव, हरिश्चंद्र आणि बालाघाट डोंगर रांगांच्या प्रदेशात चढ-उतारांच्या टेकड्यांमुळे रस्त्यांचा विकास कमी झालेला आहे.
(ब) पूर्वेकडील दाट वनांच्या गडचिरोली जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे कमी प्रमाणात आढळते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
44 44. Question 44
1 pointsपुढीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/ त ?
(अ) ब्रिटनमधील हुजूर पक्षाच्या थेरेसा मे यांची 13 जुलै, 2016 रोजी ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली.
(ब) थेरेसा मे या ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत.
(क) ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी नेमलेल्या त्या 13 व्या पंतप्रधान ठरल्या आहेत.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
45 45. Question 45
1 pointsपुढीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/ त ?
(अ) आयफोम या सेंद्रिय शेती क्षेत्रातील जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय संघटनेने प्रसिद्ध केलेल्या 2014 सालच्या माहितीनुसार जगात सर्वाधिक सेंद्रिय उत्पादक शेतकऱ्यांची संख्या भारतामध्ये आहे.
(ब) अमेरिका व चीन जगात अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
(क) सर्वाधिक सेंद्रिय क्षेत्र असलेला देश ऑस्ट्रेलिया आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
46 46. Question 46
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या.
अ)संशोधनाच्या क्षेत्रातील प्रतिष्ठेचा 2015 जी. दी. बिर्ला पुरस्कार संजय यांना प्रदान
करण्यात आला.
(ब) घनश्याम दास बिर्ला यांच्या सन्मानार्थ के. के, बिर्ला फाउंडेशनने वर्ष 1991 पासून हा पुरस्कार देण्यास
सुरुवात केली.
वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
47 47. Question 47
1 pointsबाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
(अ) या योजनेंतर्गत रस्ते अपघातातील जखमींवर पहिले 3 दिवस मोफत उपचार करण्यात येतील.
(ब) ‘महात्मा फुले जन आरोग्य’ योजनेसाठी जे निकष आहेत तेच या योजनेसाठी लागू राहतील.
(क) या योजनेतील खर्चाची मर्यादा 30 हजार एवढी आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
48 48. Question 48
1 pointsपुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
(अ) स्टेनलेस स्टील हे लोखंड, कार्बन, क्रोमिअम आणि निकेल यांचे संमिश्र आहे.
(ब) कार्बनमुळे काठिण्य प्राप्त होते.
(क) कोमिअम आणि निकेलमुळे संमिश्रास चकाकी प्राप्त होते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
49 49. Question 49
1 points(अ) मैदूच्या पृष्ठभागावरील चेतापेशींची संख्या 10,000 दशलक्ष असते.
(ब) प्रौढ माणसाच्या शरीरात 60-90 दशलक्ष पेशी असतात.
(क) मानवी शरीरातील सर्व पेशी टोकाला टोक लावून जोडल्यास पृथ्वीभोवती साडेचार फेऱ्या होऊ शकतील.
वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
50 50. Question 50
1 pointsखालील प्रश्नाच्या सुरुवातीस Y या नावाने एक मुख्य आकृती दिलेली आहे. त्याखाली 1, 2, 3, 4 अशा 4 पर्यायी आकृत्या दिलेल्या आहेत. Y आकृतीतील चौकोन पूर्ण करण्याकरिता पर्यायातील कोणती आकृती तंतोतंत बसेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
51 51. Question 51
1 pointsखालील प्रश्नांमध्ये सुरुवातीस एक घडी न घातलेला कागद दिलेला आहे. त्यावर विशिष्ट नक्षी काढलेली आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
52 52. Question 52
1 pointsपुढील प्रश्नात आकृत्यांचा संच दिलेला आहे. त्यापैकी एक आकृती सोडून इतर सर्व आकृत्या विशिष्ट बाबतीत समान आहेत. अशी इतरांपेक्षा वेगळी (विसंगत) असणारी आकृती शोधून काढा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
53 53. Question 53
1 points(अ) माझी स्थापना 1 जुलै, 1948 रोजी झाली.
(ब) मी देशातील पहिली विकास बँक होय.
(क) माझे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
(ड)मध्यम व मोठ्या उद्योगांना वित्तीय तसेच बिगर-वित्तीय साहाय्य हे माझे कार्य आहे.
बरोबर विधानांचा विचार करून योग्य पर्याय ओळखा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
54 54. Question 54
1 pointsपुढीलपैकी कोणत्या देशाचा मानव विकास निर्देशांक सर्वांत कमी आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
55 55. Question 55
1 pointsदादाभाई नौरोजींच्या मते 1868 मध्ये भारताचे दरडोई उत्पन्न किती होते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
56 56. Question 56
1 points(अ) आठव्या योजनेचा कालावधी 1 एप्रिल, 1992 ते 31 मार्च, 1997
(ब) मुख्यभर — मानव विकास किंवा मनुष्यबळ विकास
(क) आठव्या योजनेपासून सरकारने पूर्णपणे ‘सूचक नियोजन’ चा अवलंब केला.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
57 57. Question 57
1 pointsमहात्मा गांधींबद्दल खालील विधानांचा अभ्यास करून योग्य विधाने निवडा.
विधान – (अ) : असहयोग आंदोलनाच्या स्थगितीमुळे सन 1924 च्या बेळगाव अधिवेशनात काँग्रेस-लीग विभक्त
विधान – (ब) : सन 1924 च्या बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून गांधीजींची निवड झाली होती.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
58 58. Question 58
1 pointsसन 1946 च्या त्रिमंत्री योजनेत खालीलपैकी कोणत्या मुद्द्यांच्या समावेश होता ?
(अ) ब्रिटिश प्रांत व संस्थाने मिळून एक संघराज्य निर्माण व्हावे.
(ब) धार्मिक मुद्द्यांवर बहुमताद्वारे निर्णय घेण्यात यावा.
(क) प्रांताचे ‘अ’, ‘ब’, ‘क या तीन गटांत विभाजन करावे.
(ड) प्रांत व संस्थानांना लोकसंख्येच्या आधारे प्रतिनिधित्व द्यावे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
59 59. Question 59
1 pointsखालील विधानांचा योग्य अभ्यास करून अचूक विधाने निवडा.
विधान – (अ) : खासगी शैक्षणिक संस्थेत आरक्षणाची तरतूद करण्याचा राज्यसंस्थेला अधिकार
विधान – (ब) : अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आरक्षणासाठी अपवाद असतात.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
60 60. Question 60
1 pointsइंदिरा आवास योजनेबाबत खालील विधानांचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडा.
विधान – (अ) : या योजनेतील लाभार्थी निवड ग्रामसभेमार्फत होते.
विधान – (ब) : या योजनेनुसार घर बांधण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
61 61. Question 61
1 pointsआंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेचा पुढीलपैकी कोणता उद्देश नाही ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
62 62. Question 62
1 points62. खालील विधानांचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडा.
कथन : जर रेफ्रिजरेटरच्या फ्रीजरमध्ये बर्फाचा थर जमा झाला तर करण व्यवस्थित पार पडत नाही
कारण : बर्फ हा उष्णतेचा दुर्वाहक आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
63 63. Question 63
1 pointsअमिबाबाबत खालील विधानांचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडा.
विधान – (अ) : पूर्ण वाढ झालेल्या अमित्वामध्येच प्रजननास सुरुवात होते.
विधान – (ब) : अमिबामध्ये अलैंगिक प्रजनन होते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
64 64. Question 64
1 pointsबाली परिषदेचा खालीलपैकी कोणता उद्देश होता?
विधान – (अ) : सन 2020 पर्यंत हरित वायूंचे उत्सर्जन 25 ते 40 टक्के कमी करणे.
विधान – (ब) : सन 2050 पर्यंत हरित वायूंचे उत्सर्जन 50% कमी करणे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
65 65. Question 65
1 pointsस्वातंत्र्य चळवळीतील पुढील घटना योग्य कालानुरूप लावा.
(अ) पाकिस्तान दिवस साजरा ब) अँटली घोषणा
(क) नेहरूंच्या अध्यक्षतेखाली सरकारचे संघटन ड) मुस्लिम लीगचा प्रत्यक्ष कार्यावही दिवस- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
66 66. Question 66
1 pointsघटना समिती ही ‘हिंदूंची संस्था’ होती अशी टीका पुढीलपैकी कोणी केली होती.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
67 67. Question 67
1 pointsभारतात काही प्रदेशांमध्ये सरकारद्वारा केशरी डाळी वर प्रतिबंध आणला गेला आहे. खालीलपैकी कोणत्या अवयवावर याचा परिणाम दिसून आला होता ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
68 68. Question 68
1 pointsमहाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीबद्दल खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
69 69. Question 69
1 pointsखालील पर्वतरांगांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे योग्य क्रम
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
70 70. Question 70
1 points“सतीची चाल म्हणजे शास्त्राच्या संमतीने केलेला खून आहे.” हे कथन कोणत्या समाजसुधारकाचे आहे
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
71 71. Question 71
1 pointsउत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी पाकिस्तानी शहरांचा कोणता क्रम योग्य ठरेल
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
72 72. Question 72
1 pointsखनिजसंपत्तीबाबत महाराष्ट्रातील परिस्थिती खालीलपैकी कशी आहे ?
(अ) खनिजसंपत्तीबाबत फारसी समाधानकारक नाही.
(ब) खनिजांचे अत्यंत विषम वितरण
(क) महाराष्ट्राच्या पूर्व व दक्षिण भागात खनिज उत्पादन
(ड, बहुतेक संपत्ती ही स्फटिकी व रूपांतरित खडकात आढळते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
73 73. Question 73
1 pointsजीवनवस्तुमानाबाबत खालील विधानांचा अभ्यास करून योग्य विधाने निवडा.
विधान – (अ) : कोणत्याही पोषणपातळीतील सर्व सजीवांच्या एकत्रित शुष्क वजनाच्या द्रव्यसंचयाला जीवनवस्तुमान
असे म्हणतात.
विधान – (ब) : सर्वसामान्यपणे 70 ते 80% जीवनकस्तुमान एका पातळीकडून दुसर्या पातळीवर हस्तांतरीत होते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
74 74. Question 74
1 pointsनिष्क्रिय विरोध हा सिद्धान्त कोणी मांडला होता ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
75 75. Question 75
1 pointsसंन्याशी विद्रोहाबाबत खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत ते निवडा.
(अ) तीर्थयात्रेस इंग्रजांनी प्रतिबंध केल्याने संन्याशी संतप्त
(ब) द्विजनारायण व केना सरकार यांचे नेतृत्व
(क) वारन हेस्टिंग्जद्वारे या उठावाचे दमन करण्यात आले.
(ड) बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ मध्ये- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
76 76. Question 76
1 pointsएलोरा येथील सुप्रसिद्ध ‘दशावतार मंदिर’ खालीलपैकी कोणी तयार केले ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
77 77. Question 77
1 pointsभारत व म्यानमार यांच्यामध्ये सीमा निर्धारित करणारी खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
78 78. Question 78
1 pointsखालीलपैकी कोणत्या संस्थानासाठी बनविलेली घटना स्वतः गांधीजींनी तयार केली होती ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
79 79. Question 79
1 pointsहशीश नावाचा ड्रग्ज खालीलपैकी कोणत्या वृक्षाच्या फुलापासून बनवितात ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
80 80. Question 80
1 pointsA, B, C, D, E, F ही मुले त्याच क्रमाने एका मेजाभोवती वर्तुळाकार बसली आहेत. प्रथम A आणि C यांनी आपापसात जाga बदलल्या व नंतर E व F यांनी परस्परात जागा बदलल्या तर आता D जवळ कोण बसले आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
81 81. Question 81
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
82 82. Question 82
1 pointsमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार खालीलपैकी कोणते कार्य तलाठी करतो ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
83 83. Question 83
1 pointsबंधने कमी करून खासगी क्षेत्राला वाव देणारे नियोजन म्हणजे सूचक नियोजन होय. अशा सूचक नियोजनाचा भारताने कोणत्या पंचवार्षिक योजनेत पूर्णत: स्वीकार केला ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
84 84. Question 84
1 pointsविशेष आर्थिक क्षेत्र कायदा 2005 बाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेतात
(अ) विकासकांना सीमाशुल्क व अबकारी करापासून मुक्तता
(ब) सेझपासून प्राप्त उत्पन्नावर दहा वर्षासाठी आयकर मुक्तता
(क) भांडवली नफा करापासून मुक्तता
(ड) शंभर टक्के परकीय गुंतवणुकीस मान्यता- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
85 85. Question 85
1 pointsimage
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
86 86. Question 86
1 pointsएका घड्याळात प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल पड़तात, म्हणजे एक वाजता एक टोल, दोन वाजता दोन टोल याप्रमाणे तर 24 तासांत एकूण किती टोल पड़तील ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
87 87. Question 87
1 pointsdiagram
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
88 88. Question 88
1 pointsजोड्या लावा
‘अ’ गट ‘ब ‘ गट
(अ) विहीर जलसिंचन (I) 55%
(ब) कालवा जलसिंचन (II) 22.5 %
(क)तलाव जलसिंचन (III) 14.5 %
(ड) उपसा जलसिंचन (IV) 8 %- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
89 89. Question 89
1 pointsपुढील विधानांचा विचार करा.
(अ) ॲसिड लाव्हामध्ये सिलिकांचे प्रमाण हे अधिक असते.
(ब) बेसिक लाव्हा हा घट्ट असतो.
(क) बेसिक लाव्हामध्ये सिलिकांचे प्रमाण हे जास्त असते.
(ड) ॲसिड लाव्हा हा प्रवाही नसतो.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
90 90. Question 90
1 pointsखालील नकाशामध्ये बरोबर जमातीचे स्थान ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
91 91. Question 91
1 pointsखालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
92 92. Question 92
1 pointsखालील नकाशामध्ये दर्शविलेले समुद्रप्रवाह ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
93 93. Question 93
1 points“तुमची आई मरण पावलेली नाही, ती झोपलेली आहे, तिला जागवा” असा अर्थपूर्ण संदेश कोणी व कधी दिला ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
94 94. Question 94
1 pointsआर्य महिला समाज काढण्यापाठी मागचा पंडिता रमाबाईचा कोणता हेतू होता ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
95 95. Question 95
1 pointsजोड्या लावा.
‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) 1887 (I) अमलग मेटेड सोसायटी ऑफ रेल्वे सर्कट्स ऑफ इंडिया
(ब) 1897 (II) कुल्यच्या स्वदेशी मिलमध्ये संप
(क) 1910 (III) कामगार हितवर्धक सभा
(ड) 1910 (IV) सोशल सर्व्हिस लीग- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
96 96. Question 96
1 pointsपुढीलपैकी चुकीचा मुद्दा निवडा.
(अ) मुळशी धरणाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी तात्यासाहेब केळकरांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 1920 रोजी विराट सभेचे आयोजन करण्यात आले होते.
(ब) इंग्लिश कंपनी विंडसरने धरणावर जलविद्युत प्रकल्प सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांवर अन्याय केला होता.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
97 97. Question 97
1 points(अ) Ax B चा अर्थ आहे. A हा B चा भाऊ आहे.
(ब) A ÷ B चा अर्थ आहे. A ही B ची बहीण आहे.
(क) A+ B चा अर्थ आहे. A हा B चा वडील आहे.
(ड) A -B चा अर्थ आहे. A ही B ची आई आहे.
तर S ही R ची भाची आहे हे कोणत्या विधानातून कळते- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
98 98. Question 98
1 pointsप्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती आकृती येईल
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
99 99. Question 99
1 pointsविधाने : सर्व बिल्डिंग खिडकी आहेत.
कोणतेही खेळणे बिल्डिंग नाही.
काही वाघ खेळणे आहेत.
निष्कर्ष :
(अ) काही वाघ बिल्डिंग आहेत. (ब) काही खिडकी वाघ आहेत.
(क) सर्व खेळणे वाघ आहेत. (ड) काही खिडक्या खेळणे आहेत.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
100 100. Question 100
1 pointsमुंबई व धुळे यातील अंतर 220 कि.मी. आहे. एक रेल्वे मुंबईहून धुळ्याला 80 कि.मी. तास वेगाने निघाली. 30 मिनिटांनंतर धुळ्याहून मुंबईला 100 कि.मी./ तास वेगाने दुसरी रेल्वे निधाली तर त्या एकमेकींना मुंबईहून किती कि.मी. अंतरावर भेटतील ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents