MPSC Combined Paper 39 (100 Marks)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combined Paper 39 (100 Marks)
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
MPSC Combined Paper 39 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsखालील घटनांची कालानुक्रमे रचना करा.
अ) मदनलाल धिंग्राद्वारे कर्झन वायलीचा खून
ब) मुजफ्फरपूरचा जिल्हा न्यायाधीश किंग्जफोर्ड ह्याच्या हत्येचा प्रयत्न
क) व्हाईसरॉय हाडौंगवर दिल्लीच्या चांदणी चौकात बॉम्बहल्ला
ड) नाशिकचा मॅजिस्ट्रेट जॅक्सनचा खूनCorrect
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsगांधी-आयर्विन करारामधील खालील विधाने विचारात घ्या आणि त्यापैकी कोणत्या मागण्या गांधीजीनी कॉँग्रेसच्या वतीने मान्य केल्या.
अ) सविनय कायदेभंग चळवळ स्थगित करणे.
ब) दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सहभागी होणे.
क) भगतसिंग व साथीदारांची फाशीची शिक्षा सौम्य करुन जन्मठेपेत रुपांतरित करणे.
ड) पोलिसांच्या दडपशाहीची सार्वजनिक चौकशी करणे.Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsजहाल पक्षाला खालीलपैकी कोणी ‘नवीन दांडगा पंथ, ‘टवाळपक्ष’ असे म्हटले होते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्या अधिवेशनात पारित केलेल्या ठरावाबाबत काय खरे आहे?
अ) भारत मंत्र्याचे इंडिया कॉन्सिल बरखास्त करणे.
ब) लष्करावरील खर्चात वाढ करणे.
क) मिठावरील कर रद्द करणे.
ड) अप्पर बर्माचे एकत्रीकरण आणि त्याचे भारतात होवू घातलेल्या विलीनीकरणास पाठींबा देणे.Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsखालील विधाने कोणत्या व्यक्तीची आहेत?
अ) “जर बायकोला नवराच देव तर नवऱ्याची वागणूक देवाप्रमाणेच पाहिजे”
ब) “तुम्हाला जशी कुरुप, घाणेरडी, गावंढळ बायको आवडत नाही तसा बायकोला तरी मासल्याचा नवरा आवडेल का?”
क) “नवन्याच्या आधी बायको मरावी ही कल्पना खुळचट आहे.”
ड) “श्रीमंत तर दररोज नवरे व्हायला तयार असतात.”Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsभारताला बलवान बनविण्यासाठी कार्यक्रम समजावून सांगताना महात्मा गांधींनी कोणती पंचसुत्री सांगितली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsदिलेल्या विवरणावरुन व्यक्ती ओळखा.
अ) लोकमान्य टिळकांनी दामोदरपंत भिडे गुरुजीकडून त्यांना देशसेवेची शपथ दिली.
ब) ते मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या अभ्यासासाठी लंडनला गेले होते.
क) त्यानी रशियन क्रांतिकारकाकडून बॉम्ब निर्मितीविषयी शिक्षण घेतले.
ड) ते माणिकतोळा प्रकरणातील एक आरोपी होते.Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा
‘अ’ संघटना ‘ब’ स्थापना वर्ष
अ) इंडियन असोसिएशन i) 1875
ब) इंडियन लीग ii) 1866
क) ईस्ट इंडिया असोसिएशन iii) 1876
ड) मद्रास महाजन सभा iv) 1884Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsयोग्य जोड्या ओळखा.
वर्ष ठिकाण अध्यक्ष
अ) 1895 मुंबई सुरेंद्रनाथ बॅनर्जी
ब) 1891 नागपूर पी आनंद चारलू
क) 1900 लाहोर नारायण गणेश चंदावरकर
ड) 1988 मद्रास बदुद्दीन तैय्यबजीCorrect
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियासाठी प्रथम उभारली होती.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points1850 मध्ये लॉड डलहौसीने पारित केलेल्या लेक्स लोसी अॅक्ट(Lex Loci Act) खालीलपैकी कशाशी संबंधित होता?
अ) अस्पृश्यतेच्या प्रयेस बंदी घालणे
ब) संस्थानांना दत्तक घेऊन वारसा चालवता येण्यास आडकाठी करणे.
क) विधवा-पुर्नविवाह करण्यास प्रोत्साहन देणे.
ड) धर्मातर करणाऱ्या व्यक्तीचे हक्क सुरक्षित ठेवणे.Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
लेखक पुस्तके
अ) के.एस. शेजवळकर i) द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया
ब) आर.पी. दत्त ii) द प्रॉब्लेम ऑफ इंडिया
क) गोपाळ गणेश आगरकर iii) इंडिया टुडे
ड) आर. सी. दत्त iv) गुलामांचे राष्ट्रCorrect
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टैंक मैदानावर झालेल्या काँग्रेस अधिवेशनात जो ‘चले जाव (Qult India) चा ठराव प्रचंड बहुमताने पारित झाला तो अनुक्रमे कोणी मांडला व त्या अधिवशनाचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsवर्णनावरून व्यक्ती ओळखा.
अ) त्यांच्या तत्वज्ञानाकडे देशाच्या विविध भागातील विचारवंत व सुधारक आकर्षित झाले.
ब) लाला हंसराज व लाला लजपतराय हे त्यापैकी प्रमुख होते.
क) राजपुतान्यामधील शहापूर व जोधपूर येथील महाराजांनीही त्यांचे शिष्यत्व पत्करले.
ड) त्यांनी अनेक ठिकाणी ‘संस्कृत पाठशाळा’ स्थापन केल्या .Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsसर मुहम्मद इक्बाल यांच्याविषयी खालील विधाने लक्षात घ्या.
अ) त्यांचा जन्म सियालकोट येथे झाला.
ब) इंग्रजी, जर्मन, स्पॅनिश व उर्दु या चार भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.
क) ते आधुनिक भारताचे महान कवी होते.
वरीलपैकी काय खरे आहे.Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsप्रतियोगी सहकारीता पक्ष कोणी स्थापन केला?
अ) जवाहरलाल नेहरु ब) न.चिं. केळकर क) अॅनी बेझंट ड) लोकामान्य टिळकCorrect
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsपुढील विधानांचा विचार करा
अ) लॉर्ड मेकॉले यांनी चार्ल्सवुडचा ‘झिरपता सिद्धांत’ फेटाळला.
ब) बुडचा खलित्याला ‘भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा’ असे संबोधले जाते.Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
गट ‘अ’ (व्यक्ती) गट ‘ब’ पुस्तके
अ) सुभाषचंद्र बोस i) इंडिया विन्स फ्रिडम
ब) अबुल कलाम आझाद ii) व्हिदर इंडिया (Whither India)
क) राजेंद्र प्रसाद iii) इंडिया स्ट्रगल फॉर फ्रिडम
ड) जवाहरलाल नेहरू iv) इंडिया डिव्हाइडेड (India Divided)Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points1919 च्या मॉटफोर्ड सुधारणांनुसार पुढीलपैकी कोणते मतदारसंघ निर्माण करण्यात आले?
अ) युरोपियन मतदारसंघ ब) शीख मतदारसंघ
क) अँग्लो – इंडियन्स इ) इंडियन खिश्चनCorrect
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
सम्राटाने दिलेला किताब/पदव्या अधिकान्याचे नाव
अ) बुरहान – उल -मुल्क i) चिनकिलीचखाँ
ब) आसफजाह ii) सादतखाँ
क) मुर्शिदकुली खान iii) शाह (छ.संभाजीराजेंचे पुत्र)
इ) वकिल – ए – मुतालिक iv) मीरजाफर खानCorrect
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points1857 च्या उठावाच्या पार्श्वभूमी संदर्भात व उठावासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या.
अ) इ.स. 1824 मध्ये बराकपूर छावणीतील 47 व्या रेजिमेंटमधील शिपायांना ब्रह्मदेशात जाण्याची आज्ञा करण्यात आली, तेव्हा शिपायांची नाराजी प्रथमच निदर्शनाला आली.
ब) अनेक ब्रिटीश सैनिक जे भारतीय होते, ते मूळच्या शेतकरी कुंटुंबातील होते. ब्रिटीशांच्या जाचक महसूल आकारणीच्या पद्धतीमुळे ते दुखावले गेले.
क) अतिशय वाईट परिस्थितीमध्ये मात्र शेतकऱ्यांना महसूल माफ केला जात असे.
वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsअयोग्य विधाने ओळखा.
अ) व्हाईसरॉयबरोबर सामूहिक हितांबाबत विचारविमर्श करण्यासाठी भारतीय राजांची एक परिषद असावी अशी सूचना लॉर्ड रिपनने केली होती.
ब) नरेंद्र मंडळ(The Chamber of Princes) सन 1921 मध्ये स्थापन करण्यात आले.Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ) मुळशी सत्याग्रहामध्ये सेनापती बापट यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
ब) मुळशी सत्याग्रहामध्ये सेनापती बापट नव्हे तर शंकरराव देव हे पहिले सत्याग्रही म्हणून ओळखले जातात.Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsबेकायदेशीर शस्त्रसाठा शोधून काढण्यासाठी ब्रिटीश सरकारने माणिकतोळा उद्यानात आणि कलकत्ता येथे तपास करुन 34 व्यक्तींना अटक केले, त्यांच्यावर ‘अलीपूर खटला चालविण्यात आला. या खटल्यामध्ये खालीलपैकी कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ) सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंदमोहन बोस यांच्या नेतृत्वाखाली बंगालमधील राष्ट्रवाद्यांनी 1876 मध्ये ‘ब्रिटीश इंडियन असोसिएशन ची स्थापना केली.
ब) राजकीय कारणांवरुन के.टी. तेलंग व फिरोजशहा मेहता या अधिक जहाल बुद्धिजीवीनी जुन्या नेत्यांशी फारकत घेऊन 1885 मध्ये ‘बॉम्बे प्रेसिडेन्सि असोसिएशन’ ची स्थापना केली.Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 points1857 च्या उठावातील ठिकाणे नेतृत्व
अ) फैजाबाद – बहादुरखान रोहिला
ब) नानासाहेब पेशवे – कानपूर
क) बरेली – मौलवी अहमद शाह
ड) जगदीशपूर – कुँवरसिंह
वरीलपैकी योग्य जोड्या निवडाCorrect
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsअ) लाला लजपतराय यांचे म्हणणे होते “राष्ट्रीय काँग्रेसची कल्पना लॉर्ड डफरीन यांच्या सुपीक मेंदूतून निघाली.
ब) लोकमान्य टिळक यांचेही असे मत होते की, ब्रिटीशांनी एक ‘सुरक्षा झडप’ (Safety Velve) म्हणून राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यास प्रोत्साहन दिले.
अयोग्य विधाने ओळखा.Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsअसहकार चळवळी संदर्भात विधाने लक्षात घ्या.
अ) 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे नियमित अधिवेशन नागपुर येथे भरले.
ब) या अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकाराच्या ठरावाला मंजुरी मिळाली.
योग्य विधाने ओळखा.Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ) स्वातंत्र्यप्राप्ती पर्यंत राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कधीच भारताबाहेर घेतले गेले नाही.
ब) 1892 चे काँग्रेस अधिवेशन लंडन येथे घेण्याचे ठरले. मात्र काही कारणास्तव हा प्रस्ताव मागे पडला.Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsअ) 1763 ते 1800 या काळात बंगालमध्ये ब्रिटीश राजवटी विरुद्ध संन्याशांचे बंड झाले.
ब) संन्याशांनी व सेवामुक्त सैनिकांनी जहागिरी गमावलेल्या जमिनदारांच्या नेतृत्वाखाली बंडाचा झेंडा उभारला.Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ) लॉर्ड विलियम बेंटिक याने 1828 मध्ये गव्हर्नर जनरल पदाची सूत्रे हाती घेतली.
ब) तो इटलीमध्ये नेपोलियन विरुद्ध लढला होता.
क) त्याने 1829 मध्ये सतीप्रथेला अवैध घोषित केले, प्रारंभी हा नियम बंगाल आणि मद्रासमध्ये लागू केला पुढे 1830 मध्ये हा नियम मुंबईमध्ये लागू केला गेला.Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsअ) विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे मूळ नाव विष्णू भिकाजी गोखले असे होते.
ब) त्यांनी ‘वर्तमानदीपिका’ या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले.
योग्य विधाने ओळखा.Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsअ) इ.स. 1875 महाराष्ट्रातील पुणे व अहमदनगर जिल्ह्यांत शेतकन्यांचा जबरदस्त उठाव झाला.
ब) या परिसरात रयतवारी पद्धती अस्तित्वात होती.
क) 1873-74 मध्ये न्या. महादेव गो.रानडे यांच्या नेतृत्वाखालील पुणे सार्वजनिक सभेने शेतकऱ्यांमध्ये महसूल आकारणी पद्धतीविरुद्ध चळवळ सुरु केली, यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रतिकाराची प्रवृत्ती निर्माण झाली.
अयोग्य विधाने ओळखा.Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsअ) गोपाळबाबा वलंगकर यांनी इ.स.1888 मध्ये ‘विटाळ विध्वंसन’ या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले.
ब) अस्पृश्यते विरोधात जनजागृतीसाठी त्यांनी ‘सोमवंशीय मित्र’ हे मासिक सुरु केले.
योग्य विधान ओळखा.Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsअ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 मध्ये मुकनायक’ हे पाक्षिक सुरु केले.
ब) या पाक्षिकाच्या शीर्षभागी संत कबीर यांची वचने छापली जात असे.
योग्य विधाने ओळखा.Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ) 1920-22 मधील असहकार व खिलाफत चळवळीनी हैद्राबादमध्येही प्रथमच राजकीय हालचाल सुरु केली.
ब) चरखा लोकप्रिय केला जाऊ लागला तसेच राष्ट्रीय शाळाही या काळामध्ये स्थापन केल्या जाऊ लागल्या.
क) या काळात हिंदू-मुस्लिम ऐक्याची सार्वजनिक प्रदर्शनेही भरवली जाऊ लागली होती.Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 points“व्यवहारवादी, परिश्रमी कार्यकर्ता आणि कल्पनेत रमणारा असे दुर्मिळ मिश्रण असणारा” असे गोपाळ कृष्ण गोखले
यांचे वर्णन कोणी केले?Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsअ) “परदेशी भांडवल देशी साधनसंपत्तीचे शोषण व लूट यांचे प्रतिनिधित्व करते असे दादाभाई नौरोजी म्हणाले.
ब) “देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मार्गातील परकीय भांडवल हाच सर्वात मोठा अडथळा आहे” असे
बिपीनचंद्र पाल यांनी म्हटले होते.
वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsअ) 1899 मध्ये लॉर्ड कर्झन यांची व्हाईसरॉय म्हणून नियुक्ती झाली.
ब) नियुक्तीआधी ते अनेक वेळा भारतात आले होते व त्यांना भारताच्या समस्यांची बन्यापैकी माहिती होती.
क) कोलकत्ता येथील पहिल्याच भाषणात ते म्हणाले, “माझे मूल्यमापन माझ्या शब्दांवरुन नव्हे तर कार्यावरुन करा.”
वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsअ) 1857 च्या उठावानंतर ब्रिटीश सरकारची अशी धारणा झाली की, हया उठावाला मुख्यतः आहेत.
ब) 1857 च्या उठावानंतर ब्रिटीशांनी मुस्लिमांना दुरच ठेवले, त्यांना मोठी पदे देऊ केली नाहीत.
क) 1880 नंतर W.W.हंटर यांनी ‘भारतीय मुसलमान हया त्यांच्या पुस्तकात अशी शिफारस केली की ब्रिटीशांनी मुस्लिमांना सवलती देऊन आपणाकडे वळवून घेतले पाहिजे.
योग्य विधाने ओळखाCorrect
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsअ) लोकमान्य टिळकांनी होमरुल लिगची स्थापना अॅनी बेझंटच्या होमरूल लीगच्या आधी केली.
ब) लोकमान्य टिळकांनी होमरुल लीगची स्थापना बेळगावात केली.
क) लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या होमरुल लीगचे अध्यक्ष न.चि. केळकर होते.
वरीलपैकी योग्य विधाने निवडा.Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा
स्तंभ अ स्तंभ ब
अ) चंपारण्य सत्याग्रह 1) गांधीजींचे भारतातील पहिले उपोषण
ब) अहमदाबाद गिरणी लढा 2) गांधीजींचा भारतातील पहिला असहकाराचा प्रयोग
क) खेडा सत्याग्रह 3) अखिल भारतीय स्तरावर पहिला सत्याग्रह
ड) रौलेट सत्याग्रह 4) गांधीजींचा भारतातील पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोगCorrect
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsइंडिया हाऊस’ ची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsसर्व भारतीयांना मान्य होईल अशी घटना तयार करुन दाखवा असे आव्हान भारतीयांना कोणी केले?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsदांडी मार्च कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsराष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन 1939 मध्ये त्रिपुरी येथे घेण्यात आले. त्रिपुरी भारताच्या कोणत्या राज्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsवैयक्तिक सत्याग्रह’ चळवळीविषयी अयोग्य विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsमुंबईच्या काँग्रेस रेडिओ केसमध्ये उषा मेहतांना किती वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली होती
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsपुढे दिलेल्या बाबीचा घटनानुक्रमे योग्य क्रम लावा.
अ) अलिपूर कट खटला ब) कानपुर कट खटला
क) मीरत कट खटला ड) लाहोर कट खटला.
इ) आझाद हिंद फौजेच्या अधिका-यांवर खटला.Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsभारतीय स्वातंत्र्याकरिता प्रसिद्ध अशी ‘3 जूनची योजना कोणी मांडली?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 points1882 साली ‘स्त्री पुरुष तुलना’ नावाचे पुस्तक कोणी प्रसिद्ध केले?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsमहाराष्ट्रात ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची धुरा कोणाच्या खांद्यावर होती?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsखालीलपैकी कोणता खटला साम्यवादी चळवळीशी संबंधीत नाही?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) पहिला फॅक्टरी अॅक्ट 1891 मध्ये संमत करण्यात आला.
ब) दुसरा फॅक्टरी अॅक्ट 1911 मध्ये संमत करण्यात आला.
वरीलपैकी कोणते विधाने अयोग्य आहे?Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsश्रद्धानंद छात्रालय’ है वसतिगृह कोणी सुरु केले?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
स्तंभ ‘अ’ स्तंभ ‘ब’
अ) 1817 1) वेदान्त कॉलेज
ब) 1825 2) हिंदू कॉलेज
क) 1882 3) पंजाब विश्वविद्यालय
ड) 1887 4)अलाहबाद विश्वविद्यालयCorrect
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsगॅगींग अॅक्ट (Gagging Act) या नावाने पुढीलपैकी कोणता कायदा ओळखला गेला?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsकोणत्या कायद्याला निवारण कायदा (Act of Settlement) म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsअयोग्य जोडी ओळखा.
अ) वॉरन हेस्टिंग्ज – भारताचा पहिला गव्हर्नर जनरल
ब) सर एलिजाह इम्पे – पहिले मुख्य न्यायाधीश
क) लॉर्ड मेकॉले – पहिला कायदा सदस्यCorrect
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsदेशातील कायदेमंडळाच्या सदस्य बनणाऱ्या पहिल्या महिला कोण?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsबर्वे प्रकरण’ खालीलपैकी कोणाशी संबंधीत आहे?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsजोड्या लावा
अ) मुक्ती मिशन i)अनाथ मुलांकरिता
ब) कृपा सदन ii)पतित स्त्रिया
क) बातमी सदन iii)महिलाश्रम
ड) सदानंद सदन iv)अंध मुली व स्त्रीयाकरीताCorrect
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsखालीलपैकी अयोग्य विधान निवडा.
अ) ‘जेम्स विल्सन’ या व्हाईसरॉयने भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला.
ब) राणी व्हिक्टोरियाला मिळालेली ‘कैसर-ए-हिंद’ पदवी भारतीय जनतेला व संस्थानिकांना जाहीरपणे सांगण्यासाठी लॉर्ड लिटनने १८७७ साली दिल्ली येथे एक दरबार भरविला.
क) राणीच्या कैसर-ए-हिंद या पदवीमुळे भारतीय लोकसुद्धा ब्रिटीश साम्राज्याचे बरोबरीचे नागरिक बनले.Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsस्त्री-धर्मनिती’ हे पुस्तक कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या विद्यापीठाने इतिहासातील सर्वात बुद्धीमान व्यक्ती असा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव केला?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsमहात्मा गांधीजीद्वारा करण्यात आलेल्या आंदोलनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा.
अ) अहमदाबाद गिरणी लढा ब) खेडा सत्याग्रह
क) चंपारण्य सत्याग्रह ड) रौलेट सत्याग्रहCorrect
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बॅरेस्टर-अॅट-लॉ ही पदवी कोणत्या विद्यापीठातून मिळवली?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsसरफरोशी कि तमन्ना अब हमारे दिल में है …… हे देशभक्तीपर गीत कोणी लिहले?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या प्रतिनिधींना तिन्ही गोलमेज परिषदांकरीता आमंत्रित करण्यात आले होते?
अ) महंमद अली जीना ब) एम.आर. जयकर
क) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ड) बेगम जहाँनआरा
इ) महात्मा गांधीCorrect
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीस आय.सी. एस.(ICS) परीक्षा उतीर्ण होऊनही घोडेस्वारीची चाचणी पास न करु शकल्याने सेवेत घेण्यात आले नाही.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsमुस्लीम लीगचे पहिले अधिवेशन 29-30 डिसेंबर 1907 दरम्यान कराची येथे …… यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsप्रतिसरकारासंबंधी खालीलपैकी अयोग्य विधान निवडा.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsपुढील विधानात कोणत्या व्यक्तीचे वर्णन केलेले आहे.
अ) यांनी नाट्यकलेस प्रोत्साहन दिले तसेच विष्णुदास आवेना आश्रय दिले.
ब) 26 ऑगस्ट 1852 मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस होते.
क) पं. भगवान इंदाणी हे त्यांचे शिष्य होते.
ड) मुंबईच्या शेरीफ पदाकरीता त्यांची दोन वेळा निवड झाली होती.Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points”मी दहा वर्षे भारताचा सम्राट राहीलो तर देशात एकही संस्थानिक शिल्लक दिसणार नाही” हे विधान खालीलपैकी कोणाचे आहे.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsखालीलपैकी अयोग्य विधान निवडा.
अ) 1919 साली लाला लजपतराय सारख्या नेत्यांनी काँग्रेसबाहेर पडून लिबरल पक्षाची स्थापना केली.
ब) महात्मा गांधीजींनी पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटीश सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन भारतीय जनतेला केले.
क) प्रथम गोलमेज परिषदेचे आयोजन लंडनमधील वेस्ट मिनीस्टर येथे करण्यात आले होते.Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsखालील विधाने विचारात घेवून सत्य विधाने निवडा.
अ) SARS-COV या विषाणुमुळे ‘कोविड – 19 आजार’ होतो. हा प्राण्यांमधून मानवामध्ये संक्रमित झालेला विषाणू आहे.
ब) COVID-19 है जागतिक आरोग्य संघटनेने दिलेले नाव आहे.
क) जागतिक आरोग्य संघटनेने कोविड 19 ला Epidemic म्हणून जाहिर केले.
ड) कोविड-19 चा धोका किती आहे याचे स्वत:ला आकलन करून घेण्यासाठी आरोग्यसेतू अॅप बनविले.Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsसध्या चर्चेत असणा-या मालवत पूर्णा या कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsखालीलपैकी कोणता आठवडा नुकताच ‘जागतिक जल आठवडा’ म्हणून साजरा करण्यात आला आहे .
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या दिवशी देशभरात ‘जनता कर्फ्य’ पाळण्याचे अपील केले.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsसत्य विधाने ओळखा.
अ) पोलिओ हा जिवाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे जो की मध्यवर्ती चेता संस्थैवर परिणाम करती.
ब) भारताला 2010 साली पोलिओमुक्त देश म्हणून जाहीर केले.
क) 25 ऑगस्ट 2020 साली अफ्रिका खंडात नायजेरिया हा शेवअचा देश पोलिओमुक्त झाला असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले
ड) पोलिओला प्रतिबंध करणा-या दोन लस आहेत त्यापैकी सॅबिन लस ती तोंडाद्वारे घेतली जाते. आणि साल्क लस ही इंजेक्शनद्वारे घेतली जाते.Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
अ गट ब गट
अ) किसान रथ ॲप i) इंधन वितरण सेवांसाठी
ब) हमसफर मोबाईल ॲप ii) हवामानाचा अंदाज घेण्यासाठी
क) सहयोग ॲप iii) कोरोनाच्या काळात पायाभूत सुविधांची माहिती गोळा करण्यासाठी
ड) मेघदूत ॲप iv) शेतक-यांच्या पिका उत्पादनांच्या बाहुकीसाठी पिकांच्या
हालचाली सुलभ करण्यासाठीCorrect
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsसत्य विधाने ओळखा.
अ) मार्च 2020 मध्ये संयुक्त राष्ट्राने जागतिक आनंदी अहवाल (world happines index) जाहीर केला त्यामध्ये भारताचा क्रमांक 144 आहे.
ब) मागील वर्षी भारताचा क्रमांक 140 होता. सर्वात कमी आनंदी देशांमध्ये भारताचा क्रमांक लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.
क) पहिल्या क्रमांकावर डेन्मर्क तर शेवटी अफगाणिस्तान आहे.
ड) दिल्ली 180 व्या स्थानी असून सर्वात दुःखी 10 शहरांमध्ये दिल्लीचा समावेश आहे.Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जाहीर झाले तर आयोगाच्या अध्यक्षपदी कोण होते.
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsअ.गट ब. गट
अ) 104 वी i) तिस्पती
ब) 105 वी ii) इंफाळ
क) 106 वी ii) जालंधर
ड) 107 वी iv) बैंगळूरCorrect
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsकोरोना विषाणू उद्रेकाला ‘राज्य आपत्ती’ म्हणून घोषित करणारे पहिले राज्य कोणते.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 points320 मीटर लांबी असलेली एक रेल्वे गाडी एका रेल्वे प्लॅटफार्मला 120 किमी प्रति तास या वेगाने 24 सेकंदात ओलांडते. एक माणूस तोच रेल्वे प्लॅटफॉर्म जर 4 मिनिटात ओलाइत असेल तर त्या माणसाचा वेग किती मीटर पर सेकंद असावा.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 points8 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 656 आहे. तसेच 4 क्रमवार सम संख्यांची सरासरी 87 आहे. तर सर्वात छोट्या विषम संख्येची आणि दोन नंबरच्या मोठ्या सम संख्येची बेरीज किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsखालील संख्या मालिकेतील चुकीचे फ्द ओळखा –
5532, 5507, 5426, 5305, 5136 4911, 4622Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsविधाने – काही नर्सेस डॉक्टर आहे.
सगळे डॉक्टर औषध आहेत.
कोणतेही औषध गोळी नाही.
काही गोळ्या चॉकलेट आहेत.
अनुमान – अ) काही डॉक्टर चॉकलेट नाही
ब) काही नर्सेस गोळ्या आहेत.
क) काही नर्सेस औषधे आहेत.
ड) काही चॉकलेट नर्सेस नाहीत.Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsDirections – ‘P’ $ ‘Q’ म्हणजे ‘P हा Q पेक्षा लहान नाही.
‘P@Q’ म्हणजे ‘P हा Q पेक्षा लहान नाही किंवा Q एवढा नाही.
P #Q’ म्हणजे ‘P हा 0 पेक्षा मोठा नाही किंवा Q एवढा नाही.
‘PCorrect
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 points5 खुच्चया आणि 3 टेबल यांची किंमत 3110 रु. आहे. एका खुर्चीची किंमत एका टेबलच्या किंमतीपेक्षा 210 रूपयांनी कमी आहे. तर 2 टेबल आणि 2 खुच्च्या यांची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsखाली दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
P x Q म्हणजे P हे Q चे वडील आहेत.
P + Q म्हणजे P हे Q ची बायको आहे.
P / Q म्हणजे P ही Q ची मुलगी आहे.
P – Q म्हणजे P हा Q चा मुलगा आहे.
खाली दिलेल्या समीकरणामध्ये पर्यायापैकी कोणता नाते संबंध बरोबर असेल?
A – B x C + D – ECorrect
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsएका टेबलावर तांबड्या, हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे चेंडू आहेत. त्यात जितके पिवळे चेंडू आहेत तितकेच तांबडे चेंडू आहेत. हिरवे चेंडू जेवढ्या संख्येचे आहेत त्याच्या दुप्पट पिवळे चेंडू आहेत. दिलेल्या माहितीवरून सांगा की त्या टेबलावर तांबड्या चेंडूची संख्या किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsएका मुलाच्या पिशवीत काही चेंडू होते. तो म्हणाला – माझ्याकडे 6 सोडून सर्व लाल चेंडू आहेत, 6 सोडून सर्व निळे चेंडू आहेत व 8 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. जर त्याच्याकडे केवळ 3 रंगाचे चेंडू असतील तर त्याच्याकडे असणान्या एकूण चेंडूंची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsएका कुटुंबामध्ये 6 व्यक्ती P Q R S आणि U आहेत. कुटुंबामध्ये तीन महिला तसेच तीन पुरुष आहेत आणि दोन विवाहीत जोडपे असून दोन व्यक्ती अविवाहित आहेत. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळे वर्तमानपत्र वाचते. जसे की महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, सकाळ, लोकमत, केसरी, पुढारी इ.
i) T ही P ची सासू असून ती लोकसत्ता वाचते. P ही R ची बायको आहे.
ii) S हे U चे वडील असून ते महाराष्ट्र टाईम्स आणि पुढारी वाचत नाही.
iii) Q ही U ची बहीण असून ती केसरी वर्तमानपत्र वाचते. तसेच U सकाळ वर्तमानपत्र वाचतो/ते.
iv) R ही व्यक्ती पुढारी वर्तमानपत्र वाचत नाही.
प्रश्न -U बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsA, B, C, D, E, F
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsपुढे दिलेली माहिती वाचा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या?
अ) एका समुहात 5 मुली आहेत.
ब) स्नेहलचा उंचीनुसार दुसरा क्रमांक आहे. रेखा वयानुसार प्रियांकापेक्षा लहान आहे.
क) गौरी ही सिद्धीपेक्षा उंच आहे. परंतु वयानुसार तिच्यापेक्षा लहान आहे.
ड) प्रियांका ही सर्वात उंच आहे. इ) प्रियांका व सिद्धी या समवयस्क आहेत.
फ) स्नेहल ही गौरीपेक्षा उंच आहे आणि प्रियांकापेक्षा वयाने मोठी आहे.
ग) रेखा ही त्या समूहातील वयाने सर्वात लहान नाही.
ह) सिद्धी रेखापेक्षा बुटकी नाही.
जर समुहातील मुलींची उंचीनुसार चढत्या क्रमाने रचना केल्यास तिसरा क्रमांक कोणाचा असेल?Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsरिना ही पुणे स्टेशनला उभी आहे. त्या ठिकाणाच्या पूर्वेला पाच किलोमीटर अंतरावर मनिषा उभी आहे. मनिषाच्या उत्तरेला 5 किमी अंतरावर तृप्ती तिची वाट बघत उभी आहे. व तिला सात किमी अंतरावर पूर्वेकडील शिवाजीनगर स्टेशनला जायचे आहे. तर पुणे स्टेशन व शिवाजीनगर स्टेशन मधील सरळ अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsपुढील प्रश्नामध्ये एक विधान व त्याखाली दोन युक्तिवाद 1 आणि 2 दिलेले आहेत. आपले उत्तर खालील पर्यायातून निवडा.
1) जर फक्त युक्तिवाद 1 भक्कम
2) जर फक्त युक्तिवाद 2 भक्कम
3) जर दोन्ही 1 व 2 युक्तिवाद भक्कम नसतील
4) जर दोन्ही 1 व 2 भक्कम असतील
विधान – सर्व निर्वासित लोक ज्यांनी एखाद्या देशामध्ये अनाधिकृतपणे प्रवेश केला आहे त्यांना त्यांच्या स्वतःच्या देशामध्ये जाण्यास बळजबरी करावी का?
युक्तिवाद –
1) हो – कारण निर्वासित लोक त्यांच्या स्वतःच्या वसाहती तयार करतील व बरीचशी जमीन बळकावतील.
2) नाही – निर्वासितांनी त्यांच्या स्वतःचे घर भुकेने किंवा भितीने सोडले असल्याकारणाने मानवी मुल्यांचा विचार करून त्यांना अशी बळजबरी करू नये.Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsसुचना – खालील उदाहरणात प्रथमतः एक प्रश्न त्याखाली दोन विधाने दिलेली आहेत. त्या विधानांचे परीक्षण करून कोणते/कोणती विधान/विधाने प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुरेसे आहे/आहेत, ते खाली दिलेल्या पर्यायातून ठरवा.
अ) जर फक्त विधान 1 मधील माहिती प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुरेशी असेल या उलट फक्त विधान 2 मधील माहिती प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुरेशी नसेल.
ब) जर फक्त विधान 2 मधील माहिती प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पूरेशी असेल याउलट फक्त 1 मधील माहिती
प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुरेशी नसेल.
क) जर फक्त विधान 1 मधील माहिती किंवा जर फक्त 2 मधील माहिती स्वतंत्ररित्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुरेशी असेल.
ड) जर विधान 1 आणि विधान 2 मधील माहिती एकत्रितरित्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुरेशी नसेल.
इ) जर दोन्ही विधानांतील माहिती एकत्रितरित्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आवश्यक असेल.
प्रश्न – तनया चा फोटोतील व्यक्तीशी काय संबंध असेल?
विधान 1) फोटोमधील व्यक्ती ही तनयाच्या आजोबांचा एकुलता एक मुलगा.
विधान 2) फोटोतील व्यक्तीला भाऊ किंवा बहीण नाही आणि त्याचे वडील हे तनयाचे आजोबा आहेत.Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057727440 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
![]()
Table of Contents



