महाभरती सराव प्रश्नसंच 254
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
महाभरती सराव प्रश्नसंच 254मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 254
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
महाभरती सराव प्रश्नसंच 254
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsराज्यघटना तयार करण्याव्यतिरिक्त घटना समितीने पार पाडलेल्या अन्य कार्याबबात खालील विधाने विचारात घ्या. अ) मे 1949 मध्ये भारताच्या राष्ट्रकुलच्या सदस्यत्वास मान्यता दिली. ब)22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला. क)24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीताचा स्वीकार केला. ड)26 जानेवारी 1950 रोजी डॉ.राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपति म्हणून निवड केली. प्रयायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजोड्या जुळवा. अ)डॉ.सच्चिदानंद सिन्हा i)उद्दिष्टांचा ठराव ब)डॉ.राजेंद्र प्रसाद ii)घटना परिषदेचे संविधानिक सल्लागार क)बी.एन.राव iii)घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष. ड)पं.जवाहरलाल नेहरू iv) पहिल्या घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या ? अ)नागरिकत्व ब)निवडणुका (कलम-324) क)तात्पुरती संसद ड)मूलभूत अधिकार
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसंविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना …….. रोजी स्वीकारली.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशान हॉल मध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती. त्या हॉलला आता…….. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsअयोग्य (चूक) कथन ओळखा. अ) संविधान सभेची प्रथम बैठक 9 डिसेंबर,1946 रोजी झाली. ब) संविधान सभेने 29 ऑगस्ट, 1947 रोजी प्रारूप समितीची स्थापना केली. क) बी.एन.राव हे संविधान सभेचे संविधानिक सल्लागार होते. प्रयायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपुढील दोन विधानांपैकी कोणते चुकीचे आहे ? अ) घटना समिति (कॉन्स्टिट्यून्ट असेंबली) नंतर विधान समिति (लेजिस्लेटीव्ह असेंवली ) बनली जिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या/हंगामी संसदेत (पार्लमेंट मध्ये ) झाले. ब) ज्या दिवशी घटनेवर साह्य होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती जो एक शकुन मनाला गेला. पर्यायी उत्तरे:
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsनागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी ……….. पासून लागू करण्यात आल्या.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या : अ) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. ब) या बैठकीवर मुस्लिम लीगणे बहिष्कार टाकला होता. क)डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsघटना समितीमध्ये ब्रिटिश भारतातील, चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संस्थांनातील किती प्रतींनिधी होते ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsराज्यघटनेच्या मसुद्यावर ‘वकिलांचे नंदनवन’ अशी टीका केली जाते, त्याची करणे अशी आहेत. खलीलपैकी कोणती विधाने असत्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखलील मुद्यांचा विचार करा. अ)भारतीय संविधनाचे तत्त्वज्ञान पं.नेहरूंच्या ऐतिहासिक उद्दिष्ठांच्या ठरवात अनुस्यूत होते. ब) हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकृत केला. पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजोड्या लावा. (संविधान सभेच्या समित्या व त्याचे अध्यक्ष): अ) संघ अधिकार समिति i) जे.बी.कृपालानी ब) वित्त अ स्टाफ समिति ii) एच.सी.मुखर्जी क) अल्पसंख्यांक उपसमिती iii) राजेंद्र प्रसाद ड) मूलभूत अधिकार उपसमिती iv) जवाहरलाल नेहरू पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsराज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्वांचा स्वीकार केला आहे: अ) एकेरी न्यायायव्यवस्था ब)मूलभूत नागरी व फौजदारी कायद्याबाबत समानता क)समान आखील भारतीय सेवा पर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतातील राष्ट्रपतींद्वारे होणारी राज्यपालाची निवड पध्दत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारतातील संसदीय शासनपध्दती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? अ) राष्ट्रपति हा संसदेचा अविभाज्य अंग आहे. ब) तो पंतप्रधान आणि त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतो. क) राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावर राहू शकतात. ड) मंत्रिमंडळ राष्ट्रपतींना व्यक्तिगतरीत्या जबाबदार असते. पर्यायी उत्तरे:
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणती व्यक्ति भारतीय संविधान मसुदा समितीची सदस्य नव्हती ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा………. निर्माण झाली.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारतीय राज्यघटना ……. रोजी स्वीकारण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणता मनोनीत करण्यात आले होते.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points1935 च्या भारत सरकरच्या कायध्यासंदर्भात खलील विधाने लक्षात घ्या: अ )ह्या कायध्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली.ब)फेडरल बँकेची स्थापना ह्या कायध्यानुसार झाली.क)रिझर्व्ह बँकेची स्थापना ह्या कायध्यानुसार झाली.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057727440 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
![]()
Table of Contents



