महाभरती सराव प्रश्नसंच 274
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 274
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव प्रश्नसंच 274
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsआपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने ‘विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि ………. यांचे स्वातंत्र्य दिले आहे.’
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलीत झाले ? अ) राष्ट्राची एकता ब) राष्ट्राची अखंडता पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेची उद्देशापत्रिका प्रथमत: केव्हा दुरुस्त करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारतीय संविधानाणे नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसंविधानाच्या सरनाम्यात ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द कोणत्या संविधानदुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points……….. या तारखेपासून भारत एक सर्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणर्ज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारत एक गणराज्य आहे , याचा अर्थ :
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या प्रात्यविकानुसार भारत हे ‘प्रजासत्ताक’ आहे. प्रजासत्ताकचा अर्थ कोणता. अ) राज्यकर्ता वंशपरंपरागत नसतो. ब) सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते. क) शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. ड) राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा :
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखलील विधाने विचारात घ्या : अ) सरनामा हा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची प्रदान करतो. ब) सरनाम्यात घटनाकारांच्या वास्तविक उद्दिष्टाचा आणि तत्त्वज्ञाचा समावेश आहे. क) सरनाम्यातील ‘न्याय’ ही संकल्पना न्यायालयाने दिलेल्या संकुचित वैधानिक न्यायाइतकी मर्यादित नाही. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या : अ) सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्त्रोतही नाही अथवा कायदेमंडळाचा अधिकारांवर बंधनेही घालत नाही. ब) सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यात (1960) सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असे मत मांडले. क) केशवानंद भारती खटल्यामध्ये (1973) सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असे म्हटले. ड) भारतीय जीवन विमा निगम खटल्यात (1995) सुद्धा सर्वोच्च न्यायलयाने सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग नाही असे पुनश्चा प्रतिपादन केले. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या उद्देशापत्रिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते ? अ)समाजवादी ब)धर्मनिरपेक्ष क)सार्वभौम ड)लोकशाही इ)गणराज्य फ)न्याय ग)स्वातंत्र्य ह)समानता प)बंधुता म)एकात्मता पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsगव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट-1935 मधील खालील तरतूद विचारात घ्या. अ) या कायद्याने केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर शीख, भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो-इंडिया यांच्यासाठीही स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान केले. ब)शेषाधिकार हे केंद्र शाशनाकडे सोपविले होते. क) या कायद्याने विधिमंडळाला जबाबदार असलेला ना कोणी सल्लागार अथवा ना कोणती मंत्री परिषद नियुक्त केली गेली.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालील विधाने पहा.अ) 1 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक चीनला मान्यता देणारा भारत हा प्रथम देश आहे. ब) संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील चीनच्या कायम सदस्यत्वासाठी भारताने आक्षेप घेतला होता.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारताच्या संविधानाची तत्त्वे/सिद्धांत निर्धारित करण्यासाठी 19 मे 1928 रोजी मुंबईमध्ये संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिति गठित करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्यास्पर्धेचे तत्त्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले गेले ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजर संसदेने केलेला एखादा कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधी असेल तर असा कायदा या नावाने ओळखला जातो.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारताच्या फाळणीनंतर घटनासमितीच्या संख्येबाबतच्या विधांनांचा विचार करा.अ)समितीची सदस्यसंख्या 299 पर्यन्त खाली आली. ब)संस्थांनांच्या प्रतिनिधींची संख्या 70 पर्यन्त कमी झाली. क)प्रांतांच्या व मुख्य आयुक्तांच्या प्रांतांच्या प्रतिनिधींची संख्या 229 इतकी कमी झाली.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या. अ) जम्मू आणि कश्मीर वगळता केंद्र व घटक राज्यांसाठी एकच राज्यघटणा आहे. ब) भारताने जरी ब्रिटिश पध्दातिवार आधारलेली संसदीय शासन पध्दती स्वीकारली असली, तरी ब्रिटिश संसदेप्रमाणे भारतीय संसद सार्वभौम नाही. क) भारतीय राज्यघटनेतील काही तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासून अंमलात आल्या. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालील विधाने विचारात च्या. अ) 1946 च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठित करण्यात आली. ब) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर, 1946 रोजी संपन्न झाली. क)भारतीय संविधान सभेचे अकरावे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर,1949 या काळात पार पडले.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या. अ) राज्यघटनेतील केंद्र राज्ये यांच्यातील प्रशासकीय संबंध (अनुच्छेद 256),आणीबाणी विषयक तरतुदी (अनुच्छेद-352,353,356) या 1935 च्या कायद्याने जे सुचविले होते तिच्याशी जुळणार्या आहेत. ब) राज्यघटनेतील प्रौढ मताधिकारी संबंधीच्या तरतुदी देखील 1935 च्या कायद्याने जे सुचविले होते त्याच्याशी जुळणार्या आहेत.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या ? अ)नागरिकत्व ब)निवडणुका (कलम-324) क)तात्पुरती संसद ड)मूलभूत अधिकार
Correct
Incorrect