करोनाविरोधातील लढय़ात पंतप्रधानांचे महत्वाचे संदेश काय करावे व काय करू नये ?
करोनाने अवघ्या मानवजातीला घेरले असून, संपूर्ण जग आपत्तीला सामोरे जात आहे. भारतासारख्या १३० कोटींच्या, विकासाकडे वेगाने धाव घेणाऱ्या देशाला बेफिकीर राहता येणार नाही. या साथरोगाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी काही संकल्प करण्याची गरज आहे.…