1857 चा उठावाचे स्वरूप

1] स्वातंत्र्य युद्ध वि.दा. सावरकर-स्वधर्म रक्षणार्थ व राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेले स्वातंत्र्य युद्ध होय. संतोषकुमार रे-हा उठाव म्हणजे लष्करी अथवा सरंजामी उद्रेक अथवा धार्मिक उद्रेकातून निश्चितपणे अधिक काहीतरी होता. कर्नल…

भारताची सामान्य माहिती

भारताचे क्षेत्रफळ : 32,87,263 चौ.कि.मी. भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) : 3,214 कि.मी. भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) : 2,933 कि.मी. भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी प्रमाण : 23% भारताच्या भू-सीमा : 15,200 कि.मी.…

दिनविशेष : 10 सप्टेंबर 

10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन आहे. कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा के.एस. रणजितसिंह यांचा जन्म 10 सप्टेंबर 1872 मध्ये झाला. तसेच यांच्या स्मरणार्थ 1934 पासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा होतात.…

चालू घडामोडी :10 सप्टेंबर 2019

विक्रम लँडर सुस्थितीत : चांद्रयान 2 मधील विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू असून आघाती अवतरणानंतर ते चंद्राच्या पृष्ठभूमीवर कोसळले असले तरी, त्याचे तुकडे झालेले नाहीत, ते सुस्थितीत आहे, असे भारतीय अवकाश संशोधन…

चालू घडामोडी – 8 सप्टेंबर 2019

आसाममध्ये ‘आफस्पा’ला 6 महिन्यांची मुदतवाढ : आसाममधील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर, राज्यातील सशस्त्र दले विशेषाधिकार कायद्याची (आफस्पा) मुदत 28 ऑगस्टपासून सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आली असल्याचे सरकारने जारी केलेल्या निवेदनात…

(डॉ.) भीमराव रामजी आंबेडकर

जन्म- १४ एप्रिल, १८९१ (महू, मध्य प्रदेश) मृत्यू- ६ डिसेंबर, १९५६ (दिल्ली) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलितांच्या उद्धारासाठी आपलं संपूर्ण जीवन पणाला लावलं असे थोर तत्वज्ञ आणि राजकीय नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्थान…

सामाजिक संघटना व संस्थापक बद्दल माहिती

सामाजिक संघटना व संस्थापक बद्दल माहिती समाजसुधारक – संस्था व समाज रमाबाई रानडे – सेवासदन-पुणे पंडिता रमाबाई – शारडासदन-मुंबई, मुक्तिसदन-केडगाव, आर्य महिला समाज-पुणे गोपाळ कृष्ण गोखले – भारत सेवक समाज कर्मवीर भाऊराव…

माहितीचा अधिकार अधिनियम – २००५

‘माहितीचा अधिकार’ हा अष्‍टाक्षरी मंत्र १२ ऑक्‍टोबर, २००५ रोजी भारतीय जनतेला मिळाला. या मंत्राचा वापर करुन प्रशासनातील दोष, उणिवा, गैरप्रकार उघड करण्‍यात आले. देशातील अनेक कायदे हे जनतेने पाळायचे आणि प्रशासनाने त्‍यावर लक्ष ठेवायचे असे आहेत,…

Indian Post Payments Bank – IPPB

इंडियन पोस्ट पेमेन्टस् बँक – टपाल जाळ्याद्वारे वित्तीय सेवा ६५० शाखा आणि ३२५० संपर्क केंद्रांद्वारे नवी बँक कार्यान्वित इंडियन पोस्ट पेमेन्टस् बँक – टपाल जाळ्याद्वारे वित्तीय सेवा ६५० शाखा आणि ३२५० संपर्क केंद्रांद्वारे नवी बँक…

एमपीएससी : इतिहासाची तयारी कशी करावी

प्राचीन इतिहास प्राचीन इतिहासकाळातील उत्खननात सापडलेल्या वस्तू, त्यांची वैशिष्टे, उत्खननकत्रे, इतिहासाच्या अभ्यासाचे स्रोत, इतिहासकारांची मते, साहित्य, सामाजिक पलू यांचा आढावा घ्यावा. प्राचीन महाराष्ट्रातील सातवाहन घराणे, वाकाटक,…

व्यक्तीविशेष : महात्मा जोतिबा फुले

महात्मा जोतिबा फुले यांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले. यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले…

06 September 2019 Current Affairs

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार देशातील ४६ शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश आहे. दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या…

भारत रत्न | Bharat Ratna

भारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च त्याग करणाऱ्या किंवा भारताची किर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस भारत रत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देवून गौरविले जाते. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरांत…

MPSC Combine Group ‘B’ Book List

महाराष्ट्र दुय्यम सेवा , गट-ब (अराजपत्रित) पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षा Maharashtra Subordinate Services, Gr. B (Non-Gazetted) (Pre) & (Main) Competitive Exam MPSC Combine Group 'B' Book List अनेक Toppers सोबत…

MPSC Rajyaseva 2020 Book List राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तक सुची

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 -पुस्तक सुची १)इतिहास- (सर्वात कमी अभ्यास या विषयचा करा.खूप प्रश्न आपण वाचलेल्या पैकी नसतात.एकच पुस्तक वाचा चांगले आणि जेवढे आपल्याला येतील तेवढं प्रश्न इतरांना येतात.त्यामुळे जास्त वाचनाच्या फंदात नाका…

SEBC ( मराठा आरक्षण ) जातीचे प्रमाणपत्र कसे काढायचे ? वाचा संपूर्ण प्रक्रिया

मराठा समाजाने विविध आंदोलन काढून आता पर्यंत मराठा आरक्षणाचा लढा लढला होता आणि आता त्या लढ्याला यश आले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाचा कायदा लागू केला आहे. विधीमंडळात मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. तर,…
सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम