Browsing Category

Study Material

भारतातील ब्रिटीश गव्हर्नर जनरल – भाग १

गव्हर्नर जनरल वर जवळजवळ सर्वच परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात .त्यादृष्टीने ते सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहेत . गव्हर्नर (1773-1858) वॉरेन हेस्टिंग्ज (1773-1785) वॉरेन हेस्टिंग्ज हा एक इंग्रज राजकारणी होता आणि फोर्ट विल्यम…

भारतीय राज्यघटना – भारतीय नागरिकाचे मूलभूत हक्क [Fundamental Writes]

भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. राज्यघटनेचे शिल्पकार - डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेचा स्वीकार - २६ नोव्हेंबर १९४९ अंमल - २६ जानेवारी १९९५० मूलभूत हक्क : मूलभूत अधिकारांची…

भूगोल – संपूर्ण महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्याची स्थापना -  1 मे 1960 रोजी झाली. एकुण जिल्हापरिषद 34. विधानसभा आमदार 288 , विधानपरिषद आमदार 78, महा. लोकसभा सदस्य 48. लोकसंख्येच्या बाबतीत 2 रा क्रमांक, क्षेत्रफळात 3 रा क्रमांक. देशातील 9.29: लोकसंख्या…

व्यक्तीविशेष : यशवंतराव चव्हाण 

यशवंतराव बळवंतराव चव्हाण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, थोर नेते श्री. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी झाला. सातारा जिल्‍ह्यातील देवराष्ट्र हे एक हजार वस्तीचे खेडे त्‍यांचे जन्‍मस्‍थान. त्यांचे वडील यशवंतराव लहान…

राष्ट्रीय एकता दिवसानिमित्य : सरदार वल्लभभाई पटेल 

 सरदार वल्लभभाई पटेल किंवा भारतीय आयर्न मॅन यांचा जन्म गुजरातमध्ये 31 ऑक्टोबर 1875 रोजी झाला.  ते देशातील सर्वात यशस्वी वकील होते आणि 1917. मध्ये त्यांनी महात्मा गांधींना भेटल्यानंतर भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले.  तो खेडा,…

मोहनदास करमचंद गांधी

मोहनदास करमचंद गांधी   गांधींचा जन्म ऑक्टोबर २, इ.स. १८६९ या दिवशी सध्याच्या गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते. करमचंद गांधी तत्कालीन काठेवाड प्रांतातील पोरबंदरमध्ये दिवाण होते.…

लालबहादूर शास्त्री

लालबहादूर शास्त्री  हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध…

भाऊ दाजी लाड (रामकृष्ण विठ्ठल लाड )

 जन्म:- २४ सप्टेंबर १८२२,    गोव्यात मांजरे गावी, एका सामान्य सारस्वत कुटुंबात झाला मृत्यू :-  ३१ मे १८७४ जीवनपट :- लाडांचे वडील मातीच्या मूर्ती घडवणारे मूर्तिकार होते. बालपणी लहानग्या रामकृष्णाची बुद्धिबळातील चमक पाहून एका इंग्रज…

राजा राममोहन रॉय (आधुनिक भारताचे जनक)

 जन्म:-  २२ मे १७७२  ,राधानगर, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत मृत्यू :- २७ सप्टेंबर १८३३ (६३ वर्ष)  इंग्लंड  आधुनिक भारताचे जनक./आत्मीय सभा, ब्राह्मो समाज/सती बंदी, एकेश्वरवाद  त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी भाषा पर्शियन व अमेरिका…

महर्षी धोंडो केशव कर्वे

जन्म:-18 एप्रिल 1858  रत्नागिरी , मुरुड ता ,शेरवली मृत्यू  :-  09 नोव्हेंबर 1962 प्राथमिक शिक्षण:-मुरुड माध्यमिक शिक्षण :- रत्नागिरीला , रत्नागिरी मध्येच एका मराठी शाळेमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. 1881 मध्ये कर्वे हे…

भारतीय बँका

भारतातील संघटित बँकव्यवसायामध्ये मालकीच्या आधारावर दोन प्रकारच्या बँकांचा समावेश होतो.सार्वजनिक क्षेत्रातील बँका व खाजगी क्षेत्रातील बँका. सार्वजनिक क्षेत्रातील बँका (Public Sector Bnaks) – सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये खालील 3 बँक …

सुभाषचंद्र बोस

सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897, बंगाल प्रांतात झाला. सुभाषबाबू 1920 मध्ये आय.सी.आय. परीक्षा उत्तीर्ण झाले. सुभाषबाबू 1938 हरीपुर व 1939 त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष होते. नेताजींनी 1940 मध्ये ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या…

Shahu Maharaj | राजर्षि शाहू महाराज

शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 साली घाटगे घरण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत. कोल्हापूरचे संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 साली यशवंतरावांना दत्तक घेतलं. त्यानंतर…

भारताचे व्हाईसरॉय यांची कामगिरी

अलिगड येथे सर सय्यद अहमद खान यांनी सुरू केलेल्या ‘मुस्लिम अॅग्लो-ओरीएंट‘ कॉलेजला सक्रीय प्रोत्साहन व्हाईसरॉय नार्थब्रुकने दिले. सतत पडणार्‍या दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी लॉर्ड लिटनने सर रिचर्ड स्टॅची यांच्या अध्यक्षतेखाली…

1857 चा उठावाचे स्वरूप

1] स्वातंत्र्य युद्ध वि.दा. सावरकर-स्वधर्म रक्षणार्थ व राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेले स्वातंत्र्य युद्ध होय. संतोषकुमार रे-हा उठाव म्हणजे लष्करी अथवा सरंजामी उद्रेक अथवा धार्मिक उद्रेकातून निश्चितपणे अधिक काहीतरी होता. कर्नल…

भारताची सामान्य माहिती

भारताचे क्षेत्रफळ : 32,87,263 चौ.कि.मी. भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) : 3,214 कि.मी. भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) : 2,933 कि.मी. भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी प्रमाण : 23% भारताच्या भू-सीमा : 15,200 कि.मी.…

(डॉ.) भीमराव रामजी आंबेडकर

जन्म- १४ एप्रिल, १८९१ (महू, मध्य प्रदेश) मृत्यू- ६ डिसेंबर, १९५६ (दिल्ली) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलितांच्या उद्धारासाठी आपलं संपूर्ण जीवन पणाला लावलं असे थोर तत्वज्ञ आणि राजकीय नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्थान…

सामाजिक संघटना व संस्थापक बद्दल माहिती

सामाजिक संघटना व संस्थापक बद्दल माहिती समाजसुधारक – संस्था व समाज रमाबाई रानडे – सेवासदन-पुणे पंडिता रमाबाई – शारडासदन-मुंबई, मुक्तिसदन-केडगाव, आर्य महिला समाज-पुणे गोपाळ कृष्ण गोखले – भारत सेवक समाज कर्मवीर भाऊराव…
सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम