Browsing Category
Study Material
Atorrny General म्हणजे काय संपूर्ण माहिती
Atorrny General म्हणजे काय संपूर्ण माहिती
भारत च्या ऍटर्नी जनरल (ऍटर्नी जनरल) सरकार 'आहे भारतीय मुख्य कायदेशीर सल्लागार सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या अग्रगण्य वकील आहे.
देशाच्या अटर्नी जनरलचे कर्तव्य म्हणजे कायदेशीर…
पंचायत समितीबद्दल संपूर्ण माहिती
पंचायत समितीबद्दल संपूर्ण माहिती
पंचायत समिती ' ही सरकारमधील स्थानिक सरकारची एक घटक आहे )च्या रूपात. हे त्या तहसीलच्या सर्व खेड्यांवर समान कार्य करते आणि याला प्रशासकीय ब्लॉक देखील म्हटले जाते. ती …
ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती
ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती
कायदा – 1958 (मुंबई ग्रामपंचायत अधिनियम)
कलम 5 मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
परंतु एखाद्या गावामध्ये 600 लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट…
राज्य निर्वाचन आयोगाबद्दल संपूर्ण माहिती
राज्य निर्वाचन आयोगाबद्दल संपूर्ण माहिती
राज्यघटनेतील पंधराव्या भागात कलम ३२४ ते ३२९ मध्ये देशातील निवडणूक प्रक्रियेसंबंधी महत्त्वाच्या तरतुदी आहेत.
राज्यघटनेतील पंधराव्या भागात कलम ३२४ ते ३२९ मध्ये देशातील निवडणूक…
व्यक्ती विशेष : तानाजी मालुसरे
तानाजी मालुसरे
जन्म: इ.स. १६२६ जावळी, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू: फेब्रुवारी ४ , १६७०, सिंहगड, पुणे, महाराष्ट्र, भारत
धर्म: हिंदू
अपत्ये: रायबा
तानाजी…
राज्यघटनेतील परिशिष्ट्ये विषयी संपूर्ण माहिती
सध्या राज्यघटनेत एकूण 12 परिशिष्ट्ये आहेत.
परिशिष्ट – 1 – घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची यादी
भारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश
अरुणाचल प्रदेश
आसाम…
महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग
महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग
प्रशासकीय विभाग –
विभागातील जिल्हे
कोकण –
मुंबई, उपनगर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
हे सातही जिल्हे महाराष्ट्राच्या किनारपट्टीचे जिल्हे आहेत. कोकण विभागीय…
पंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात ग्रामीण विकासाचे विविध कार्यक्रम राबवण्यास शासनाने सुरुवात केली. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार देशात ‘त्रिस्तरीय पंचायत राज’ व्यवस्था निर्माण करण्यात आली. भारतीय राज्य संघाच्या राज्य मार्गदर्शक…
समाज सुधारक – विष्णुबुवा ब्रह्मचारी
विष्णुबुवा ब्रह्मचारी (विष्णू भिकाजी गोखले)
जन्म: शिरवली गावी, जिल्हा कुलाबा १८२५
कार्यकाळ: १८२५ - १८७१
गुरु: दत्तात्रय
समाधी: १८ फेब्रुवारी १८७१
विशेष: क्रांतीकारी समाज सुधारक
विष्णुबुवांना पाच भाऊ आणि पाच बहिणी.…
भारताचे आतापर्यंत झालेले पंतप्रधान
भारताचे पहिले पंतप्रधान : पंडित जवाहरलाल नेहरू
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 साली अलाहाबादमध्ये झाला. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण घरी खासगी शिक्षकांकडून घेतले. वयाच्या पंधराव्या वर्षी ते इंग्लंडला गेले आणि हॅरो येथे…
भारतीय राज्यघटना – भाग आणि परिशिष्टे
भारतीय राज्यघटना - भाग
भाग I (कलम १-४) : संघराज्य व त्यांचे राज्य क्षेत्र
भाग II (कलम ५-११) : नागरिकत्व
भाग III (कलम १२-३५) : मूलभूत अधिकार
भाग IV (कलम ३६-५१) : मार्गदर्शक तत्वे
भाग IV (A) (कलम ५१ A) : मूलभूत कर्तव्ये
भाग V (कलम…
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महिलांचे योगदान
सरोजिनी नायडू
ही भारताची नाईटिंगेल कविता आणि राजकीय कार्यकर्ते होती ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. नायडू ह्या प्रभावशाली स्वातंत्र्यसैनिक होता आणि त्यांनी नव्या स्वतंत्र देशाच्या घटनेचा मसुदा करण्यास मदत…
महाराष्ट्राचा भुगोल -नदी प्रणाली
पुर्व वाहिनी नद्या : या सह्याद्रीच्या पुर्व उतारावर उगम पावतात व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात.
गोदावरी नदी :
हिची एकूण लांबी १४५० कि.मि. असून महाराष्ट्रात किचा प्रवाह ६६८ कि.मी. लांबीचा आहे.
गोदावरी खो-यास संत भूमी असे…
महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्रातील महत्वाची धरणे
महाराष्ट्राचा भूगोल - महाराष्ट्रातील महत्वाची धरणे
महाराष्ट्रात एकूण १८२१ मोठी धरणे आहेत
अमरावती - ऊर्ध्व धरण ,वर्धा धरण
अहमदनगर -आढळा प्रकल्प , ढोकी धरण ,तिरखोल धरण ,निळवंडे धरण ,पळशी धरण ,भंडारदरा धरण ,मांडओहळ धरण ,मुळा…
भारताचे व्हॉईसरॉय – भाग २
लॉर्ड कॅनिंग (१८५६-५८)
सैन्यातील भारतीय सैनिकांची संख्या कमी करून ब्रिटिश सैनिकांची संख्या वाढवण्यात आली. सैनिकांना धार्मिक चिन्ह धारण करण्यास बंदी घालण्यात आली. मुघल बादशाहा पद समाप्तीची घोषणा.
त्यांची चलन मुद्रा रद्द…
महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल
महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल
महाराष्ट्राचे प्रामुख्याने तीन प्राकृतिक विभाग पडतात .
कोकण किनारपट्टी
पश्चिम घाट / सह्याद्री पर्वतरांग
महाराष्ट्र पठार
कोकण किनारपट्टी
निर्मिती : महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडील भाग प्रस्तर…
महाराष्ट्राचा प्रादेशिक भूगोल
क्षेत्रफळ :
क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ. कि. मी.
क्षेत्रफळाबाबत देशात राजस्थान (३,४२,२३९ चौ. कि. मी.) व मध्य प्रदेश (३,०८,३१३ चौ. कि. मी.) यानंतर ३ रा क्रमांक लागतो.
भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी ९.३६% क्षेत्रफळ महाराष्ट्राने…
[CAB] नागरिकत्व दुरुस्ती विधेयक – 2019
CITIZENSHIP AMENDMENT BILL । नागरिकत्व दुरुस्ती विधेयक - 2019
पार्श्वभूमी :
नेहरू-लियाकत करार :
भारत आणि पाकिस्तान या दोन देशाच्या प्रमुखांमध्ये सहा दिवस चाललेल्या चर्चेनंतर ८ एप्रिल १९५० रोजी दिल्ली करार झाला, ज्याला दिल्ली पॅक्ट असंही…
[SPG] विशेष संरक्षण गट (दुरुस्ती) विधेयक, 2019
Special Protection Group (Amendment) Bill, 2019
विशेष संरक्षण गट (दुरुस्ती) विधेयक, २०१९ संसदेत मंजूर झाले. हे विधेयक ३ डिसेंबर २०१९ रोजी राज्यसभेत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वॉकआऊट दरम्यान मंजूर झाले.
लोकसभेने यापूर्वी २७…
भूगोल – संक्षिप्त
आज आपण भूगोल या विषयाच्या अभ्यासाची रणनीती बघणार आहोत. भूगोल हा विषय संपूर्ण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे .त्या दृष्टीने घेतलेल्या महत्वाच्या बाबींचा संक्षिप्त आढावा .
२००१च्या जनगणनेनुसार राज्यात दर…



