Browsing Category

Study Material

MPSC Economics : संपूर्ण पंचवार्षिक योजना

पहिली पंचवार्षिक योजना नियोजन आयोगाचे अध्यक्ष : पंडित जवाहरलाल नेहरू नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष : गुलजारीलाल नंदा प्रतिमान : हेरॉल्ड डोमर योजना कालावधी : 1एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 पर्यंत विकासदर उद्दिष्ट : 2.1%…

भारतातील आर्थिक नियोजन

  १९२७ ला सर्वप्रथम रशियात आर्थिक नियोजनाला  सुरुवात झाली. भारत गरीबी, निरक्षरता, बेरोजगारी यांनी जर्जर झालेला होता . रशियातील आर्थिक नियोजनाचे महत्त्व जाणून पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या अध्यक्षतेखाली सन १९३८ साली कॉंग्रेसच्या…

महाराष्ट्र : ऊर्जा साधनसंपत्ती

  दगडी कोळसा महाराष्ट्रात दगडी कोळशाचे साठे पूर्व विदर्भात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांत आढळून येतात . भूगर्भीय शास्त्राच्या दृष्टीने महाराष्ट्रातील दगडी कोळसा हा गोंडवनी संघाच्या व दामुदा मालेतील बाराकार समुदायातील…

मानवी पचन संस्था

  मानवी पचन संस्था पचनामागील महत्वाच्या प्रक्रिया : अन्नपचन : खालेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात. पचन संस्थेत प्रामुख्याने अन्ननलिका (Alimentary Canal) व पाचकग्रंथी…

महाराष्ट्र : खनिज साधनसंपत्ती

  महाराष्ट्रातील खनिज साधनसंपत्ती महाराष्ट्राच्या  एकूण क्षेत्रफळापैकी फक्त १२.३३ टक्के क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते. महाराष्ट्राची खनिज संपत्ती ही प्रामुख्याने बेसॉल्ट खडकाच्या बाह्यक्षेत्रात स्फटिकयुक्त व रूपांतरित खडकात पाहायला…

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने

  महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रात एकूण ०6 राष्ट्रीय उद्याने आहेत . ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्य़ातील हे महाराष्ट्राचे पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. याचे एकूण क्षेत्र ११५.१४ चौ.किमी इतके आहे.…

PSI/STI/ASO संयुक्त पूर्व परीक्षेसाठी महाराष्ट्र : नदीप्रणाली

  महाराष्ट्र : नदीप्रणाली १]गोदावरी नदी: गोदावरी नदीला दक्षिणेतील गंगा’, ‘संतांची भूमी’, ‘वृद्धगंगा’ असे म्हणतात . भारतातील आणि महाराष्ट्रातील  ही सर्वाधिक लांबीची नदी आहे. सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये…

जाणून घ्या कलम 144 म्हणजे काय?

✔ सीआरपीसी अंतर्गत येणारे कलम 144 शांती व्यवस्था कायम ठेवण्यासाठी लागू केले जाते. ✔ 5 किंवा जास्त लोकांनी एकत्र येण्यास निर्बंध आणले जातात. यालाच जमावबंदी अथवा कर्फ्यू असं म्हणतात✔ कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जमावबंदीचे आदेश

काय आहे एल निनो ?

  एल निनो म्हणजे काय ? डिसेंबर महिन्यात दक्षिण अमेरिकेतील किनारपट्टी भागात प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा अचानक वाढते. त्यामुळे होणाऱ्या हवामानबदलास एल निनो म्हणतात. एल निनो प्रशांत महासागरात तयार…

PSI/STI/ASO संयुक्त पूर्व परीक्षेसाठी संपूर्ण भूगोल [भारत व महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह ]

महाराष्ट्राचा भुगोल महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार :- १५अंश ०८ उत्तर ते २२ अंश ९१ उत्तर अक्षांश. (हवामानाचा अंदाज) महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार :- ७२ अंश ०६ पुर्व ते ८० अंश ०९ पुर्व रेखांश. (प्रमाणवेळ ठरविण्यसाठी) भारताची…

व्यक्ती विशेष : मोरारजी देसाई

आज (29 फेब्रुवारी) मोरारजी देसाई यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या जीवनप्रवाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात. मोरारजी देसाई यांचा जन्म 29 फेब्रुवारी 1896 ला गुजरातमधील बुलसर जिल्ह्यात भादेली गावात झाला. छोट्या मोरारजींनी वडिलांकडून

पृथ्वीचे अंतररंग

पृथ्वीच्या आंतरंगाचे तीन भाग महत्वाचे आहे . भूकवच / शिलावरण प्रावरण गाभा भूकवच व त्यालगतचा प्रावरणाचा भाग यांस शिलावरण असे म्हणतात.  शिलावरणाची जाडी सुमारे १०० सेमी आहे. भूकवचाची…

राज्यपालांचे अधिकार व कार्य

कायदेविषयक अधिकार राज्‍यविधि‍मंडळाचे अधिवेशन बोलावणे, ते स्‍थगित करणे, त्‍याच्‍यासमोर अभिभाषण करणे, विधानसभा बरखास्‍त करणे . निवडणुकीनंतर विधानसभेच्‍या पहिल्‍या बैठकीला संबोधित करणे. विधिमंडळानेपारित केलेल्‍या…

भारत व कर्कवृत्त

कर्कवृत्त विषुववृत्तापासून २३° २६′ २२″ अंश(सुमारे साडेतेवीस अंश) उत्तरेस आहे. विषुववृत्तापासून कर्कवृत्तासारख्याच अंतरावर असलेल्या दक्षिण गोलार्धातील अक्षवृत्तास मकरवृत्त असे नाव आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्यामधील भागास उष्ण कटिबंध…

विधान परिषद म्हणजे काय ,जाणून घ्या विधानपरिषदेविषयी सर्व काही !

विधान परिषद नको : तीन राज्यांचे केंद्राकडे प्रस्ताव; महाराष्ट्रातूनही झाली होती मागणी आंध्र प्रदेश विधान परिषद बरखास्त करण्याचा निर्णय मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी सरकारने घेतला. कोणत्याही…

व्यक्तीविशेष : लाला लजपतराय [शेर ए पंजाब, पंजाब केसरी]

लाला लजपतराय पुर्ण नाव- लाला राधाकिशन लजपतराय जन्म-२८ जानेवारी १८६५ जगरान (लुधियाना-पंजाब ) मृत्यू- १७ नोव्हेंबर १९२८ लाहोर ( ६३ वर्ष) …

रोजगार निर्मिती योजना बद्दल माहिती

जवाहरलाल रोजगार योजना (JRY) : जेव्हा सातवी पंचवार्षिक योजना संपली तेव्हा भारत सरकारच्या दोन उपक्रम - एनआरईपी (राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम) आणि आरएलईजीपी (ग्रामीण भूमिहीन…

व्यक्ती विशेष: स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी झाला होता. त्याचा वाढदिवस दरवर्षी युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मठ, रामकृष्ण मिशन आणि वेदांत सोसायटीची पायाभरणी केली.    वडिलांचे नाव   : …
सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम